शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

स्वेच्छानिवृत्तीचा फेरप्रस्ताव विरोधानंतरही चर्चेला, कामगारांमध्ये उसळली संतापाची लाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 01:26 IST

Uran : जेएनपीटीच्या मालकीच्या बंदराचेही खासगीकरण (पीपीपी) करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने जेएनपीटीच्या नोव्हेंबरच्या (८) आयोजित बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत आणला होता.

उरण : जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण व कामगारांसाठी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव पुन्हा एकदा २४ डिसेंबरच्या बोर्ड बैठकीत जेएनपीटीने चर्चेसाठी आणला आहे. विरोधानंतरही खासगीकरणाचा प्रस्ताव फेरचर्चेसाठी आल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.जेएनपीटीच्या मालकीच्या बंदराचेही खासगीकरण (पीपीपी) करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने जेएनपीटीच्या नोव्हेंबरच्या (८) आयोजित बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत आणला होता. त्यानंतरही कामगार, कामगार संघटना आणि राजकीय पक्षांच्या पाठिंब्यावर केंद्र सरकारच्या पीपीपी धोरण आणि जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात आंदोलने करण्यात आली होती. मात्र कामगारांच्या विरोधाला न जुमानता केंद्र सरकारने जेएनपीटीच्या माध्यमातून मागील बैठकीत डिफर केल्यानंतरही पुन्हा एकदा २४ डिसेंबरच्या बोर्ड बैठकीत जेएनपीटीने फेरचर्चेसाठी आणला आहे.नौकानयनमंत्री मनसुख मांडवीया यांनी कामगारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतल्यानंतरच बंदराच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी १६ डिसेंबर रोजी झालेल्या मोर्चातून दिली होती. 

टॅग्स :Raigadरायगड