शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

गावांना मिळणार लाखोंचा निधी

By admin | Updated: August 16, 2015 23:33 IST

केंद्र शासनाच्या धोरणानुसार १४ व्या वित्त आयोगाचे शंभर टक्के अनुदान ग्रामपंचायतींना थेट देण्याचा निर्णय झाल्याने राज्यातील २९ हजार ग्रामपंचायती मालामाल होणार

पाली : केंद्र शासनाच्या धोरणानुसार १४ व्या वित्त आयोगाचे शंभर टक्के अनुदान ग्रामपंचायतींना थेट देण्याचा निर्णय झाल्याने राज्यातील २९ हजार ग्रामपंचायती मालामाल होणार असल्याचे सिद्ध झाले आहे. या संदर्भात पंचायत समिती सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाचे ग्रामपंचायत बळकटीकरणाचे धोरण वित्त आयोगाच्या या अनुदानाने साध्य होणार आहे. या संदर्भात शासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे ५० लाख रु पयांचा निधी विकासासाठी मिळणार आहे.केंद्र शासनाने २०१३ मध्ये १४ व्या वित्त आयोगाची स्थापना केली होती. अध्यक्ष डॉ. वाय. बी. रेड्डी यांनी दिलेल्या शिफारशी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १४ व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीला पुढील वर्षापासून प्रारंभ होईल. केंद्राच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेला प्राप्त होणारे अनुदान कमी होणार असून सध्याची पंचायत समिती व जिल्हा परिषदेची असलेली राजकीय ताकदही त्यामुळे कमी होणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींना प्राप्त होणारे अनुदान हे २०११ च्या जनगणनेनुसार व क्षेत्रफळानुसार देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने १६ जुलैच्या परिपत्रकानुसार जाहीर केला आहे.