शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

वसई-विरारची जलवाहिनी पडणार?

By admin | Updated: August 19, 2015 23:46 IST

सूर्या नदीतून वसई-विरार महानगराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, ज्या मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या डोंगरभागातून ही जलवाहिनी जाते,

आरिफ पटेल, मनोरसूर्या नदीतून वसई-विरार महानगराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, ज्या मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या डोंगरभागातून ही जलवाहिनी जाते, तो भाग दरड कोसळण्याच्या घटनांमुळे खचू लागला आहे. महामार्ग सहापदरीकरण करण्याची योजनापूर्ती करताना डोंगरच पोखरून काढल्याने त्यालगत असणारी जलवाहिनी तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामासाठी ढेकाळे गावाच्या हद्दीत वाघोबा घाटात वन विभागाचा डोंगर आयआरबी कंपनीच्या ठेकेदारांनी पोखरलेला आहे. त्यामुळे दररोज जलवाहिनी असलेल्या भागात संथगतीने दरडी कोसळत आहेत. त्या डोंगरावरून वसई-विरार उपप्रदेशासाठी मोठी जलवाहिनी गेलेली आहे. याद्वारे पालघर तालुक्यातील दहिसर, नावझे, खांबलोली अशा ग्रामपंचायतींनाही पाणीपुरवठा केला जातो. रस्त्याच्या कामासाठी पोखरलेल्या डोंगरावर असलेली जलवाहिनी खाली पडण्याच्या मार्गावर आहे. जलवाहिनी कोसळली तर या भागात मोठी दुर्घटना घडेलच, शिवाय पाणीपुरवठा बंद होऊन वसई-विरार तसेच पालघर तालुक्यातील लोकांचे प्रचंड हाल होतील. याचा विचार करून उपाय होणे गरजेचे आहे.