शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वर्षानंतरही पुगाव पूल तुटलेल्या अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:48 IST

तालुक्यातील पुगाव (मढाली) येथील तब्बल १९ गावांना जोडणारा रहदारीचा पूल गेल्या वर्षीपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. या धोकादायक तुटलेल्या पुलावरून

रोहा : तालुक्यातील पुगाव (मढाली) येथील तब्बल १९ गावांना जोडणारा रहदारीचा पूल गेल्या वर्षीपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. या धोकादायक तुटलेल्या पुलावरून १९ गावांतील जनता आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याने येथे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. एका वर्षाच्या नंतरही अद्याप या पुगाव पुलाच्या प्रश्नाकडे ना कोणत्या राजकीय नेत्याचे लक्ष आहे ना संबंधित प्रशासनाचे, त्यामुळे १९ गावांतील जनतेला धोकादायक प्रवास करावा लागत असल्याने, प्रशासनाच्या या गलथान कारभारापुढे येथील जनता हतबल झाली आहे.डोलवल बंधाºयाकडून आरसीएफकडे जाणारा तीर हा कालवा आहे. हा कालवा रस्त्यालगत असल्याने पुढील रहदारी करता त्याच्यावर पूल टाकण्यात आला आहे. हा पूल तब्बल १९ गावांसाठी महत्त्वाचा वाहतुकीचा मार्ग ठरत आहे, परंतु हा पूल अतिशय जीर्ण झाल्याने तो मागील वर्षापूर्वी अचानक कोसळला व १९ गावातील जनतेचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे येथील जनतेला महत्त्वाची बाजारपेठ असणाºया कोलाड नाक्यावर किंवा खांबला यावयाचे झाले तर कालव्याच्या दिशेने उलटा प्रवास करावा लागतो. अगदी जवळ पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणारी बाजारपेठ आता पंधरा ते वीस किलोमीटरच्या दूर अंतरावर पडत आहे. त्यामुळे येथील जनतेची गैरसोय झाली आहे. काही दिवसांपूर्वी विटा घेऊन जाणारा मालवाहू ट्रक कालव्यात पलटी झाला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी या गाडीचे व वीट मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जर हा तुटलेला पूल अचानक खाली जावून अपघात घडला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित होत आहे.