शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

दिवेआगर खाडीच्या झडपा तुटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:13 IST

शेती जाणार पाण्याखाली : वादळामुळे शेतक ऱ्यांवर दुहेरी संकट

दिघी : वादळामुळे अगोदरच शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले असताना, त्यातच आता शिस्ते- दिवेआगर मार्गावरील खाडीचे दरवाजे तुटल्याने समुद्राच्या भरतीचे पाणी शेतात घुसू लागले आहे. मात्र, संबंधित प्रशासन हातावर हात ठेवून गप्प बसल्याचे दिसते आहे. यामुळे शेतकºयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.श्रीवर्धन तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक शेतकºयांचे शेती व घरांचे नुकसान झाले आहे. वादळग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नाही. हे सहन करीत असताना कुठे चार घास खायला मिळतील, या उद्देशाने जगणारा शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. दिवेआगर खाडीलगत बोर्लीपंचतन परिसरातील आठ ते दहा गावांतील अनेक शेतकºयांची खारशेती जमीन आहे. त्यात शेतकरी दरवर्षी भाताचे उत्पन्न घेतात. खाडीतून शेतात समुद्राचे पाणी जाऊ नये, यासाठी भक्कम दरवाजे असलेली ‘सात उघडी’ आहेत. मात्र, दोन महिन्यांपूर्वी उधाणाच्या भरतीमुळे हे दरवाजे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकºयांची शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. सध्या शेतकरी भातशेती करीत असल्याने भरतीचे पाणी खाडीद्वारे शेतीत येऊ लागल्याने शेतकºयांच्या संकटात आणखीच वाढ झाली आहे. हातात येत असलेल्या लावणीच्या पिकाचे नुकसान झाले, तर लावणी कशी करणार? पावसात भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतीत शिरण्याची शक्यता आहे. मग अशा वेळी शेतीचे नुकसानच होण्याची शक्यता नकारता येत नाही.झडपा बसविण्यासाठीचे अंदाजपत्रक पेण येथील विभागीय कार्यालयात मंजुरीसाठी पाठविले असल्याचे समजते. याबाबत खारभूमी सर्वेक्षण व अन्वेक्षण विभागाचे उपविभागीय अधिकारी अशोक जाधव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.या वर्षी शेतीचे उत्पन्न नाहीलावणीपूर्वी खाडीला झडपा बसविणे आवश्यक होते. मात्र, ते अद्यापही न झाल्याने भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर शेतात साचले आहे. या खाºया पाण्यात भाताची लावणी कशी करणार? असा प्रश्न संतोष कांबळे व संतोष गोविलकर या शेतकºयांनी उपस्थित केला आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.