शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

दिवेआगर खाडीच्या झडपा तुटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:13 IST

शेती जाणार पाण्याखाली : वादळामुळे शेतक ऱ्यांवर दुहेरी संकट

दिघी : वादळामुळे अगोदरच शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले असताना, त्यातच आता शिस्ते- दिवेआगर मार्गावरील खाडीचे दरवाजे तुटल्याने समुद्राच्या भरतीचे पाणी शेतात घुसू लागले आहे. मात्र, संबंधित प्रशासन हातावर हात ठेवून गप्प बसल्याचे दिसते आहे. यामुळे शेतकºयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.श्रीवर्धन तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक शेतकºयांचे शेती व घरांचे नुकसान झाले आहे. वादळग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नाही. हे सहन करीत असताना कुठे चार घास खायला मिळतील, या उद्देशाने जगणारा शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. दिवेआगर खाडीलगत बोर्लीपंचतन परिसरातील आठ ते दहा गावांतील अनेक शेतकºयांची खारशेती जमीन आहे. त्यात शेतकरी दरवर्षी भाताचे उत्पन्न घेतात. खाडीतून शेतात समुद्राचे पाणी जाऊ नये, यासाठी भक्कम दरवाजे असलेली ‘सात उघडी’ आहेत. मात्र, दोन महिन्यांपूर्वी उधाणाच्या भरतीमुळे हे दरवाजे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकºयांची शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. सध्या शेतकरी भातशेती करीत असल्याने भरतीचे पाणी खाडीद्वारे शेतीत येऊ लागल्याने शेतकºयांच्या संकटात आणखीच वाढ झाली आहे. हातात येत असलेल्या लावणीच्या पिकाचे नुकसान झाले, तर लावणी कशी करणार? पावसात भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतीत शिरण्याची शक्यता आहे. मग अशा वेळी शेतीचे नुकसानच होण्याची शक्यता नकारता येत नाही.झडपा बसविण्यासाठीचे अंदाजपत्रक पेण येथील विभागीय कार्यालयात मंजुरीसाठी पाठविले असल्याचे समजते. याबाबत खारभूमी सर्वेक्षण व अन्वेक्षण विभागाचे उपविभागीय अधिकारी अशोक जाधव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.या वर्षी शेतीचे उत्पन्न नाहीलावणीपूर्वी खाडीला झडपा बसविणे आवश्यक होते. मात्र, ते अद्यापही न झाल्याने भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर शेतात साचले आहे. या खाºया पाण्यात भाताची लावणी कशी करणार? असा प्रश्न संतोष कांबळे व संतोष गोविलकर या शेतकºयांनी उपस्थित केला आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.