शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

सायन पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग बनले डास उत्पत्तीचे केंद्र 

By वैभव गायकर | Updated: September 12, 2023 18:21 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर उभारलेले जवळपास सर्वच भुयारी मार्ग वापराविना आहेत.

पनवेल: सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर उभारलेले जवळपास सर्वच भुयारी मार्ग वापराविना आहेत. करोडो रुपयांचा खर्च करून हे भुयारी मार्ग सध्या डास उत्पत्तीचे केंद्र बनत आहे.मागील वर्षाभरापासून याठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये मच्छरांची पैदास होत आहे.यामुळे या भुयारी मार्गालगत बस स्थानक,रिक्षा स्टॅन्ड जवळ थांबलेले प्रवासी विविध आजारांच्या विळख्यात येण्याची शक्यता आहे. 

खारघर, कामोठे,कळंबोली येथील भुयारी मार्गाचा वापर शून्य असून प्रशासनाने देखील ते बंदिस्त करण्याऐवजी उघडे ठेवल्याने रोगराई देखील पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.खारघर मधील जागरूक नागरिक संजय पाटील यांनी याबाबत संताप व्यक्त करीत प्रशासनाने या डास उत्पत्तीच्या केंद्रावर लगाम लावावा अशी मागणी केली आहे.पनवेल परिसरात डेंग्यु झपाट्याने वाढत आहे.पालिका प्रशासन डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यास प्रयत्न करत असताना एकीकडे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या ठिकाणी सर्रास पाणी मोठ्या प्रमाणात साचत असेल तर त्याला जबाबदार कोण? खारघर,कामोठे आणि कळंबोली या तुम्ही भुयारी मार्गाजवळ सर्वसामान्य नागरिक, प्रवासी आणि पोलिसांची वर्दळ असते.त्यामुळे या सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले आहे.या भुयारी मार्गातील साचलेले पाणी बाहेर काढून त्याठिकाणी औषध फवारणी करण्याचीमागणी सामाजिक कर्ताकर्ते महादेव वाघमारे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे .

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल