शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

रेवदंडा बाह्यवळण मार्गावर कचरा

By admin | Updated: February 11, 2017 04:22 IST

येथील बाह्यवळण मार्गावर ग्रामपंचायत कचरा टाकत आहे. या कचऱ्यात प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणावर असतात, त्या जाळल्यानंतर आरोग्यास घातक असे प्रदूषण तयार होते

रेवदंडा : येथील बाह्यवळण मार्गावर ग्रामपंचायत कचरा टाकत आहे. या कचऱ्यात प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणावर असतात, त्या जाळल्यानंतर आरोग्यास घातक असे प्रदूषण तयार होते. त्याचा परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होतो. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबचे निवेदन देऊन या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी के ली आहे.रेवदंडा बाह्यवळण मार्गावर कचरा टाकण्यात येत आहे, या ठिकाणी बाजूला खाडी असल्याने भरती व उधाणाचे पाणी कचरा पाण्यात नेत असल्याने जलप्रदूषणही होत आहे. मोकाट जनावरे व कुत्री यांचा या भागात सुळसुळाट झाला आहे. अलीकडे परिवहन मंडळाच्या बस याच मार्गावरून जा-ये करत असल्याने ग्रामस्थांना बस या डम्पिंग ग्राऊंडच्या परिसरात ताटकळत बसची वाट पाहवी लागत आहे. या डम्पिंग ग्राऊंडप्रश्नाबाबत ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधला असता, गावाला डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा मिळावी म्हणून लेखी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला आहे, जागा उपलब्ध झाल्यास प्रश्न सुटेल, असे सांगितले. (वार्ताहर)