शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

धोकादायक पुलावरून वाहतूक

By admin | Updated: October 12, 2015 04:49 IST

चार दिवसांपूर्वी बिरवाडी शहरातील मच्छी मार्केटजवळील पुलाला भगदाड पडले होते. तो पूल दुरुस्तीपूर्वीच नागरिकांच्या रहदारीकरिता खुला करण्यात आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

बिरवाडी : चार दिवसांपूर्वी बिरवाडी शहरातील मच्छी मार्केटजवळील पुलाला भगदाड पडले होते. तो पूल दुरुस्तीपूर्वीच नागरिकांच्या रहदारीकरिता खुला करण्यात आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजी चौक येथील पुलाला मोठे भगदाड पडल्याची घटना २ आॅक्टोबरला घडली होती. बिरवाडी बाजारपेठेमध्ये ये - जा करण्याकरिता नागरिक व वाहनचालक याच पुलावरून जात असतात. भगदाड पडल्यानंतर बंद करण्यात आलेली वाहतूक ग्रामपंचायतीने कोणतीही धोक्याची सूचना न देता अथवा दुरुस्ती न करताच पूल खुला केल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या धोकादायक पुलावरून विद्यार्थी व मोटारसायकल वाहनांची ये - जा सुरू आहे. त्यातच या मार्गावर पुलाला पडलेल्या मोठ्या भगदाडीबाबतच्या सूचनाफलक अथवा धोक्याची सूचना देण्यात आलेली नाही. हा पूल रहदारीकरिता खुला केल्याने या ठिकाणी एखादी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नीलेश धारिया यांनी व्यक्त केली आहे. पुलाला भगदाड पडल्यानंतर तत्काळ बंद करण्यात आलेला पूल ग्रामपंचायतीने कोणतीही पूर्वसूचना अथवा दुरुस्ती न करताच रहदारीकरिता खुला केल्याने या ठिकाणी घडणाऱ्या दुर्घटनेस संबंधितांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी व दुरुस्ती होईपर्यंत हा पूल रहदारीकरिता खुला करण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नीलेश धारिया यांनी केली आहे. (वार्ताहर)