शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक पुलावरून वाहतूक

By admin | Updated: October 12, 2015 04:49 IST

चार दिवसांपूर्वी बिरवाडी शहरातील मच्छी मार्केटजवळील पुलाला भगदाड पडले होते. तो पूल दुरुस्तीपूर्वीच नागरिकांच्या रहदारीकरिता खुला करण्यात आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

बिरवाडी : चार दिवसांपूर्वी बिरवाडी शहरातील मच्छी मार्केटजवळील पुलाला भगदाड पडले होते. तो पूल दुरुस्तीपूर्वीच नागरिकांच्या रहदारीकरिता खुला करण्यात आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजी चौक येथील पुलाला मोठे भगदाड पडल्याची घटना २ आॅक्टोबरला घडली होती. बिरवाडी बाजारपेठेमध्ये ये - जा करण्याकरिता नागरिक व वाहनचालक याच पुलावरून जात असतात. भगदाड पडल्यानंतर बंद करण्यात आलेली वाहतूक ग्रामपंचायतीने कोणतीही धोक्याची सूचना न देता अथवा दुरुस्ती न करताच पूल खुला केल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या धोकादायक पुलावरून विद्यार्थी व मोटारसायकल वाहनांची ये - जा सुरू आहे. त्यातच या मार्गावर पुलाला पडलेल्या मोठ्या भगदाडीबाबतच्या सूचनाफलक अथवा धोक्याची सूचना देण्यात आलेली नाही. हा पूल रहदारीकरिता खुला केल्याने या ठिकाणी एखादी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नीलेश धारिया यांनी व्यक्त केली आहे. पुलाला भगदाड पडल्यानंतर तत्काळ बंद करण्यात आलेला पूल ग्रामपंचायतीने कोणतीही पूर्वसूचना अथवा दुरुस्ती न करताच रहदारीकरिता खुला केल्याने या ठिकाणी घडणाऱ्या दुर्घटनेस संबंधितांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी व दुरुस्ती होईपर्यंत हा पूल रहदारीकरिता खुला करण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नीलेश धारिया यांनी केली आहे. (वार्ताहर)