शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

मुरुड बीचवर पर्यटकांची पुन्हा हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 00:20 IST

मुरुड हे पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची खूप गर्दी असते. मात्र १ फेब्रुवारी या दिवशी पुण्यातील आबिदा इनामदार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सहल मुरुडकिनारी आली होती.

आगरदांडा : मुरुड हे पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची खूप गर्दी असते. मात्र १ फेब्रुवारी या दिवशी पुण्यातील आबिदा इनामदार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सहल मुरुडकिनारी आली होती. त्यामधील १४ मुलांचा समुद्रात बुडून अंत झाला. या दुर्घटनेनंतर दोन-तीन दिवस पर्यटकांची संख्या रोडावली होती. मात्र वीकेंड सुरू होताच पुन्हा समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला आहे. मुरुडचा प्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र अपघातानंतर पर्यटनाबरोबरच किनाऱ्यावरील स्थानिक व्यावसायिकांवरही परिणाम झाला असल्याचे येथील विक्रेत्यांचे म्हणणे आहे.किनाऱ्यावरील अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी फ्लोटिंगबॉल लावण्यात आले आहे. याशिवाय तटरक्षक दलाकडून गस्तही वाढविण्यात आली आहे. पर्यटकही समुद्रात जाण्याऐवजी किनाऱ्यावर अथवा वाळूत खेळणे पसंत करीत आहेत. तर काही पर्यटक केवळ बोटिंगची मजा घेत आहेत. (वार्ताहर)