शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

कुरुंगमधील मातीच्या बंधाऱ्यांना गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:35 IST

पहिल्याच वर्षी भेगा; ‘जलयुक्त शिवार’चा निधी वाया

कर्जत : तालुक्यात कुरुंग येथे ‘जलयुक्त शिवार’ अभियानात दोन ठिकाणी बांधलेल्या मातीच्या बंधाºयांमधून पाणीगळती सुरू आहे. बंधा-याच्या बांधाला भेगा पडल्या आहेत, त्यामुळे मातीचे बंधारे फुटून वाहून जाण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे ‘जलयुक्त शिवार’ अभियानातील कामाबद्दल संशय निर्माण झाला आहे.कृषी विभागाच्या वतीने कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीमधील कुरुं ग गावाची निवड २०१८ साठी करण्यात आली होती. तेथील पाण्याची भूजल क्षमता वाढविण्यासाठी कृषी विभागाने सलग समतर चर आणि मातीचे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. कृषी विभागाने त्या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानातून दोन मातीचे बंधारे बांधले आहेत. सर्वत्र पाऊस होत असतानाही २० गुंठे क्षेत्र व्यापलेल्या मातीच्या बंधाºयात पाणीगळती होत असल्याने बंधाºयात पाणीच साचत नाही.दुसरीकडे त्याच भागात कृषी विभागाने दुसºया एका ठिकाणी मातीचे बंधारे बांधले आहेत. त्यातील बंधारा बांधताना कृषी विभागाने पुरेशी काळजी न घेतल्याने बंधारे पावसाळ्यात फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे बंधाºयाखाली असलेल्या शेतकºयांचे मोठे नुकसान होण्याची शक्यताआहे.बांधाच्या तळाशी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असल्याने पाऊस थांबल्यास बंधारा रिकामा होऊ शकतो. मात्र, पावसाने कायम संततधार सुरू ठेवल्यास मातीच्या बांधाला पडलेल्या भेगामुळे बंधारा फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंधारा बांधताना मातीचा बांध हा दगडाने पिचिंग करून ठेवायचा असतो. ते न केल्याने बांधाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून, त्या भेगांमध्ये पावसाचे पाणी मुरल्यास बंधारा पूर्णपणे निकामी होऊन वाहून जाऊ शकतो.या भागात पाऊस चांगला झाला आहे. मात्र, कोणताही मातीचा बंधारा पाणीगळतीमुळे फुटून जाणार नाही, याची काळजी घेत आहोत.- किरण गंगावणे,कृषी सहायक

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारRaigadरायगड