शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

माणगावात हजारो नागरिकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 02:53 IST

रेशनवर धान्य देण्याऐवजी थेट बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे.

माणगाव : रेशनवर धान्य देण्याऐवजी थेट बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. याविरोधात सर्वहारा जन आंदोलन व रायगड जनहित मंच यांच्या नेतृत्वाखाली अन्न अधिकार अभियान माणगाव तहसील कार्यालयावर हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी एल्गार मोर्चा काढण्यात आला.देशभरातील विविध संघटना व पुरोगामी राजकीय पक्षांनी जन आंदोलन उभारून यापूर्वीच्या केंद्र सरकारला अन्नसुरक्षा कायदा करायला लावला. २०१३ मधे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने अन्नसुरक्षा कायदा केला व गरीब कष्टकरी कुटुंबाला रेशन दुकानावर स्वस्त दरात धान्य मिळणे हा कायदेशीर हक्क या अन्न सुरक्षा कायद्याने मिळाला.खुल्या बाजारातील भाव व शासन देणारे भाव यात नक्कीच तफावत असणार आणि धान्याच्या बाजारात देशी व विदेशी कंपन्यांची मक्तेदारी निर्माण करून त्याचा फायदा करण्याचे धोरण हे सरकार आखण्यात येत आहे.एका बाजूला हे शासन शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा वादा करते तर दुसºया बाजूला हमीभाव देवून धान्य खरेदी करण्याची देशव्यापी यंत्रणा म्हणजे अन्न महामंडळ मोडीत काढण्याचा अर्थात रेशन यंत्रणा मोडीत काढण्याचा डाव रचत हा दुटप्पीपणा करीत शेतकरी व गरीब जनता या दोघांशीही चालवलेला खेळ आहे.या अन्याय व दुटप्पी धोरणाच्या विरोधात निषेध करण्याकरिता तसेच डीबेटी धोरणाविरुध्द आवाज उठवण्याकरिता हजारोंच्या संख्येने सरकारविरोधात घोषणा देत आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती होती. या वेळी या डीबेटी धोरण जी. आर. ची होळी करण्यात आली. तसेच नायब तहसीलदार भाबट यांच्याकडे मुख्यमंत्री यांच्याकडे निषेध पत्र दिले.