शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

आयओटीएल कंपनीतून तेलगळती

By admin | Updated: June 29, 2015 04:12 IST

धुतूम गावाजवळील इंडियन आॅईल कंपनीमधून परत एकदा पेट्रोलची गळती झाल्यामुळे कंपनी आणि परिसराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

चिरनेर : धुतूम गावाजवळील इंडियन आॅईल कंपनीमधून परत एकदा पेट्रोलची गळती झाल्यामुळे कंपनी आणि परिसराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कंपनीतून यापूर्वी अनेक वेळा आॅईल गळती आणि नाफ्ता चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यातच वारंवार होणाऱ्या तेलगळतीमुळे धुतूमगावाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. इंडियन आॅईल कंपनीच्या धुतूम येथे तेल साठवणुकीच्या मोठ्या टाक्या आहेत. जेएनपीटी बंदरातून आयात होणारे तेल येथील टँक फार्ममध्ये साठविले जाते, नंतर ते टँकर किंवा रेल्वे वॅगनमार्फत इतरत्र पाठविले जाते. कंपनीने रेल्वे वॅगन भरण्यासाठी कंपनीतून रेल्वे स्टेशनपर्यंत पाइपलाइन आहेत. या पाइपलाइनमधूनच वारंवार ही तेलगळती होत आहे. रविवारी देखील या पाइपलाइनमधूनच तेलगळती झाली होती. काही जागरूक शेतकऱ्याच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती रायगड जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांना दिली. त्यांनी याबाबतची तक्रार कंपनीकडे केली. मात्र याकडे कंपनी दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर) कंपनीतून कोणत्याही प्रकारची तेलगळती झाली नसल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र तरीही वस्तुस्थिती पाहण्यासाठी जासईच्या तलाठ्यांना घटनास्थळावर पाठवून अधिक माहिती घेतली जाईल. - नितीन चव्हाण, तहसीलदार, उरण