शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:24 IST

आयएमए संघटनेच्या डॉक्टरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अलिबाग : कोलकात्यात झालेल्या डॉक्टरांवरील हिंस्र हल्ल्याच्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी आणि डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले थांबावेत या मागणीकरिता इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए ) अलिबागचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील आयएमए सदस्य डॉक्टरांनी शुक्रवारी रायगड जिल्हाधिकाºयांना लेखी निवेदन दिले. उप जिल्हाधिकारी वैशाली माने यांनी हे निवेदन स्वीकारले.

कोलकाता येथील एन. आर. एस. वैद्यकीय महाविद्यालयात ११ जून रोजी सुमारे दोनशे जणांच्या जमावाने कर्तव्यावर उपस्थित डॉक्टर व प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सवर (इंटर्न) सशस्त्र हल्ला केला. त्यामध्ये अनेक डॉक्टर्स गंभीर जखमी झाले. डॉक्टर मुखर्जी यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे ते अजूनही कोमामध्ये आहेत. डॉक्टरांवर जमावाकडून असे हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ही अत्यंत चिंतेची व निंदनीय बाब असल्याचे लेखी निवेदनात म्हटले आहे.केंद्र शासनाने आरोग्य आस्थापनावर होणारा हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून, आरोग्य रक्षकांचे संरक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली. वर्ल्ड मेडिकल असोसिएशनने देखील ‘आयएमए’ला पाठिंबा दिला असून, सर्व सदस्य देशांनी असा हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने कडक कायदे करावेत, अशी मागणी एका ठरावाद्वारे केली असल्याचे निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे.हिंसाचारामुळे रु ग्ण वेठीस धरले जातात. रुग्णालय कर्मचारी आणि वैद्यकीय व्यावसायिक सातत्याने दहशतीच्याखाली असल्याने त्यांची कार्यक्षमता देखील खालावते. याचा थेट रुग्णांच्या म्हणजे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवर दीर्घकालीन आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. कोणीही डॉक्टर अशा हिंसाचाराच्या भीतीने अत्यवस्थ रु ग्ण दाखल करून घेण्यास धजावणार नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.काळ्या फिती लावून निषेधआजकाल वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालय यावर हिंसाचार वाढत आहे. ‘आयएमए’ने वेळोवेळी याविरु द्ध आवाज उठविला आहेच. शुक्र वारी देशव्यापी आंदोलन करण्यात आले आहे. देशभरात सर्व डॉक्टर्स काळ्या फिती लावून काम करत आहेत, तसेच जागोजागी धरणे धरत आहेत.

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगडdoctorडॉक्टर