शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

एपीएमसीमध्ये २ लाख ८५ हजार वाहनांचे निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:38 IST

संडे अँकर । कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना : औषध फवारणी केल्यानंतरच मार्केटमध्ये प्रवेश; प्रतिदिन साडेनऊशे वाहनांनाच परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत तब्बल २ लाख ८५ हजार वाहनांचे निर्जंतुकीकरण केले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या उपाययोजना केल्या जात आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून राज्यातील ३०५ बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक उपाययोजना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राबविण्यात येत आहेत. मार्केट आवारातील प्रादुर्भाव कमी करणे व मुंबईकरांना अखंडपणे जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करता यावा यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.याचाच भाग म्हणून मार्केटमध्ये येणाºया प्रत्येक वाहनावर औषध फवारणी केली जात आहे. शेतमाल घेऊन येणारी वाहने, खरेदीदार व व्यापाऱ्यांच्या वाहनांवरही औषधांची फवारणी केली जात आहे. वाहनांमुळे विषाणूंचा प्रचार होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. गाडी चालविणाºयांनाही मास्क घालण्याच्या व सॅनेटायझर वापरण्याच्या सूचना केल्या जात आहेत. २० मार्चपासून आतापर्यंत तब्बल २ लाख ८५ हजार वाहनांवर औषध फवारणी केली आहे. पाचही मार्केटमध्ये आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती सचिव अनिल चव्हाण यांनी दिली आहे.बाजार समिती प्रशासनाने मार्केटमध्ये येणाºया वाहनांच्या संख्येवरही निर्बंध घातले आहेत. पाचही मार्केटमध्ये शेतमाल घेऊन येणाºया साडेनऊशे वाहनांनाच प्रतिदिन प्रवेश दिला जात आहे. खरेदीदारांच्या वाहनांसाठीही परवाना घेणे बंधनकारक आहे. मार्केटमधील व्यापारी व इतर काम करणाºया व्यक्तींनाच आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. विनाकारण कोणालाही मार्केटमध्ये फिरू दिले जात नाही.