शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

भात पिकाच्या नुकसानाचे पंचनामे सुरू; वाशी-खारेपाट शिवारातील भातशेती बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 05:31 IST

पेण, वाशी-खारेपाटाला बसलेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

पेण : पेण, वाशी-खारेपाटाला बसलेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वादळी वाऱ्याने कणसे भरलेली पिके जमीनदोस्त केल्याने शेतीमध्ये तयार झालेली भाताची कणसे तळाशी पाण्यात पडल्याने त्या कणसांना पाण्यामुळे अंकुर फुटून हातातोंडाशी आलेल्या धान्याची मोठी हानी झाली आहे.या बाबतीत तहसीलदार पेण यांच्याकडे ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता. त्या वेळी जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार शेतीचे पंचनामे करण्याचे आश्वासन माध्यमांना मिळाले होते.गुरुवारी पेणचे आ. धैर्यशील पाटील व राजिप कृषी सभापती प्रमोद पाटील यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शेतीचे वादळी पावसात झालेले नुकसानीचे इतिवृत्तान्त जिल्हाधिकाºयांसमोर मांडण्यात आले होते. त्यानुसार आजपासून शेतीच्या नुकसानीमध्ये पंचनामे करण्यात पेण तालुक्यात प्रारंभ झाला आहे.तालुका कृषी अधिकारी ए. आर. रोकडे यांच्याशी थेट संपर्क साधून या संयुक्त पाहणी दौºयाप्रसंगी शेतकरी बांधवांनी आपापल्या ग्रा. पं. ग्रामसेवकांशी संपर्क करून कृषी सहायक व तलाठी वर्गाला सहकार्य करून बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यास सहकार्य करावे. संबंधित शासनाचे तीनही कर्मचारी केलेल्या संयुक्त पंचनाम्याचा अहवाल तालुका कृषी अधिकाºयांकडे सादर करून बाधित शेतीच्या एकूण आर्थिक नुकसानीचा तपशील कळेल. शेती शिवाय पडलेली फळफळांचे राजीनामे आज समाविष्ट आहेत. तरी या आपत्ती विषयक संयुक्त शेतीविषयक पंचनामे करू झाल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला असून, पेणचे आ. धैर्यशील पाटील यांनी याबाबतीत जिल्हाधिकारी रायगड डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष भेटीने शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करण्यास वेळीच प्रारंभ झाल्याने शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Raigadरायगड