शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

हे तर टिष्ट्वटरवर चालणारे सरकार

By admin | Updated: August 18, 2015 02:57 IST

गेल्या दहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये सामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेण्याबाबत प्रचंड अभाव असून हे ट्विटरवर चालणारे सरकार असल्याची

महाड : गेल्या दहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये सामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेण्याबाबत प्रचंड अभाव असून हे ट्विटरवर चालणारे सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी केले. पक्षाच्या संघटनात्मक कोकण दौऱ्यावर जाताना शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर आज १५ वर्षांनंतर प्रथमच राज्यात आणि केंद्रात विरोधी पक्ष म्हणून पक्षाला सामोरे जावे लागत असले तरी एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघर्ष करणार असल्याचे तटकरे यांनी सांगताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंधराशे रुपये नुकसानभरपाई देण्याची शासनाने केलेली घोषणा म्हणजे बळीराजाची क्रूर चेष्टा असल्याचा आरोप तटकरे यांनी केला. काही महापालिका हद्दीत एलबीटी रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना बसणार आहे. याचा कुठलाही विचार राज्य शासनाने केला नाही. त्यामुळे महापालिकेला आपले स्वत:चे आर्थिक स्रोत गमवावे लागले आहे. अशा महापालिकांना निधी कसा उपलब्ध करुन देणार याबाबत राज्य शासनाने निर्णयात स्पष्टता केली नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. आर्थिक घोटाळाप्रकरणी आज अटक केलेल्या मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रमेश कदम यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार, याबाबत विचारणा केली असता कदम यांना पक्ष पाठीशी घालणार नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. कदम यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील प्रश्नांबाबत उपाययोजना करण्याची सरकारमध्ये धमकच नाही, अशी टीकाही तटकरे यांनी केली. (वार्ताहर)