शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

सन्मान यात्रा ठरली एकतेचे प्रतीक; अलिबागकरांच्या स्वागताने भारावले लष्करी अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:48 IST

लष्करी सेवेत शौर्य गाजवणाऱ्या अधिका-यांना प्रत्यक्ष पहिल्यावर, त्यांना सलाम करण्यासाठी अलिबागकरांनी प्रचंड गर्दी केली होती, तर दुसरीकडे समाजातील विविध घटकांनी सन्मान यात्रेत सहभागी होऊन अधिका-यांची आरती करून जल्लोषात स्वागत केल्याने अधिकारीही भारावून गेले होते.

अलिबाग : ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम...’, ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणांनी अलिबाग शहर दणाणून गेले होते. लष्करी सेवेत शौर्य गाजवणाऱ्या अधिका-यांना प्रत्यक्ष पहिल्यावर, त्यांना सलाम करण्यासाठी अलिबागकरांनी प्रचंड गर्दी केली होती, तर दुसरीकडे समाजातील विविध घटकांनी सन्मान यात्रेत सहभागी होऊन अधिका-यांची आरती करून जल्लोषात स्वागत केल्याने अधिकारीही भारावून गेले होते.निमित्त होते लोकमत रायगड कार्यालयाच्या पाचव्या वर्धापन दिनाचे. यावेळी आरसीएफ कंपनीने लोकमतच्या सहकार्याने ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ या अभूतपूर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अलिबाग समुद्रकिनारी गुरुवारी सकाळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी झेंडा दाखवून सन्मान यात्रेला सुरुवात झाली. याप्रसंगी सन्मान रथामध्ये लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर, एअर मार्शल (नि.) अरुण गरुड, ब्रिगेडीअर विनोद श्रीखंडे, कर्नल मदन सावंत, मेज. जनरल सतीश वासाडे, कर्नल (नि.) विनायक सुपेकर, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, आरसीएफ (थळ युनिट) कार्यकारी संचालक रवींद्र जावळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.सन्मान यात्रेमधील पोलीस बॅण्ड आणि लयबद्ध परेड करणाºया एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रायगड जिल्हा परिषद प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी सर्व अधिकाºयांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मानकेला.आंब्याच्या पानांचा अनोखा पुष्पगुच्छअलिबाग-चेंढरे येथील मारुती मंदिरासमोरील चौकात तालुक्यातील शेतकरी संघर्ष समितीने मान्यवरांना भाताच्या लोंब्या आणि आंब्याच्या पानांनी बनवलेला पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ दिले. याप्रसंगी सर्वजण आगरी कोळी समाजाचा पारंपरिक वेश परिधान करून आले होते.सन्मान यात्रेत सहभागी झालेली गर्दी पाहून भारावून गेलेल्या लष्करी अधिकाºयांनीच या वेळी शेतकºयांच्या सोबतीने ‘जय जवान, जय किसान’ असा नारा दिल्याने परिसर दणाणून गेला. पीएनपी नाट्यगृहाजवळ आल्यावर सन्मान यात्रेची सांगता झाली. शहरात ठिकठिकाणी मिळालेल्या अनोख्या मानवंदनेने अधिकारी भारावून गेले.

टॅग्स :Raigadरायगड