शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

श्रीवर्धनच्या दोन गावांची पर्यावरणासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:38 IST

प्लॅस्टिकमुक्त गाव करण्याची घोषणा : दिवेआगर, नागलोलीत उपक्रम

दिघी : प्लॅस्टिक हे पर्यावरणावर विघातक परिणाम करत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ºहास थांबवण्यासाठी व प्लॅस्टिकमुक्त गाव करण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर व नागलोली या गावांमध्ये विशेष उपक्रम राबविण्यात आले.दिवेआगर गावाला निसर्गसौंदर्य लाभले आहे. अस्वच्छतेचा आपल्या पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये याचा विचार करण्यात आला. समुद्रकिनाऱ्यावर होणारा प्लॅस्टिक व इतर कचरा त्यामुळे होणारी अस्वच्छता हे पर्यावरणासाठी धोकादायक बाब ठरत आहे. त्यातूनच गणेशोत्सवामध्ये संपूर्ण पंचक्रोशीतून समुद्रात विसर्जन करण्यासाठी येणाºया गणेशमूर्तींमध्ये ८० टक्के मूर्ती या प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या असतात. त्याचे पाण्यात लगेच विघटन होत नाही त्यामुळे विसर्जनानंतर या मूर्तींचे अवशेष व निर्माल्य भरतीच्या पाण्याबरोबर किनाºयावर येऊन सगळीकडे अस्वच्छता पसरलेली असते. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून दिवेआगर ग्रामपंचायतीने घेतलेल्या विशेष सभेमध्ये पुढील गणेशोत्सवात प्लॅस्टर आॅफ पॅरिस गणेशमूर्तींना दिवेआगर समुद्रकिनारी विसर्जन करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा ठरावसुद्धा मंजूर करण्यात आला आहे व स्थानिक मूर्तिकारांना प्लॅस्टर आॅफ पॅरिसऐवजी पाण्यात लगेच विघटन होणाºयाच शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार करण्यासंबंधी लेखी पत्र देण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला. या विशेष सभेला सरपंच उदय बापट, माजी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक शंकर मयेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.प्लॅस्टिकची विल्हेवाट योग्य प्रकारे लावा-सरपंचश्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम भागातील सात वाडी मिळून वसलेल्या नागलोली ग्रुपग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत उपस्थित ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती नागलोली यांनी प्लॅस्टिकमुक्त गाव करण्यासाठी पुढाकार घेतला.आपण प्लॅस्टिक आपल्या घरी किंवा परिसरात वापरत असतो. त्याचे दुष्परिणाम माहीत असूनही घरी आणलेले प्लॅस्टिक परिसरात टाकत असतो. या वेळी सर्वानुमते निश्चय करण्यात आला. प्लॅस्टिकमुक्त गाव करण्याची जबाबदारी घेण्यात आली.आपल्या घरी आणलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट आपण कुठेही न फेकताकशी लावू शकतो यासाठी ग्रामस्थांनाव शाळकरी मुले या सर्वांना याचेमहत्त्व सरपंच विजय पाडावे यांनी पटवून दिले. या उपक्रमात नागलोली परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.