शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

घनकचरा व्यवस्थापनात घोळ, श्रीवर्धनमध्ये नागरिकांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 04:45 IST

श्रीवर्धन नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा एकदा पेटला आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती होत नसताना ठेकेदार कंपनीला लाखो रु पयांचे बिल अदा करण्यात आले आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : श्रीवर्धन नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा एकदा पेटला आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती होत नसताना ठेकेदार कंपनीला लाखो रु पयांचे बिल अदा करण्यात आले आहे. सत्ताधारी आणि नगरपालिका प्रशासन नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे.श्रीवर्धनमध्ये शहरीकरण वाढत असल्याने घनकचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी नगर पालिका प्रशासनामार्फत तेथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात आला. २०१४ मध्ये तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. कोकणातील पहिला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असल्याने चांगलीच वाहवा झाली. मात्र २०१४ पासून प्रकल्पातून खतनिर्मिती झाली नसल्याचा आरोप श्रीवर्धनकर यांनी निवेदनात केला आहे. जुन्या यंत्रसामग्रीला रंगरंगोटी करून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केलीआहे.शेड, विहीर, कामगार वसतिगृह, संरक्षक भिंतीचे काम पूर्ण केल्यानंतर या प्रकल्पाचे पुन्हा उद्घाटन विद्यमान नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांनी ३ जुलै २०१७ रोजी केले.खतनिर्मिती करण्यासाठी सद्गुरु बहुउद्देशीय संस्थेला तब्बल ६४ लाख ८० हजार रु पयांचा ठेका मंजूर करण्यात आला. अद्यापही प्रकल्पातून खतनिर्मिती झालेली नाही तरी ठेकेदार संस्थेला १३ लाख रु पयांचे बिल अदा करण्यात आल्याकडे श्रीवर्धनकर यांनी लक्ष वेधले.शहरामधील कचरा गेल्या वर्षभरापासून जाळण्याचा प्रकारही केला जात आहे. यातील गंभीर बाब म्हणजे शहरातील कचरा शहराबाहेरील खासगी जागेमध्ये टाकून त्यावर मातीचा भराव करण्यात येतो. याबाबत विचारणा केली असता, निकामी कचरा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जनतेच्या पैशाची लूट करणाºयांवर तातडीने कारवाई करु न फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा शिवसेना जनआंदोलन उभारेल असा इशारा श्रीवर्धन नगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम श्रीवर्धनकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी निवेदन स्वीकारले.ज्या कचºयापासून खतनिर्मिती होऊ शकत नाही तोच कचरा डंप केला जातोय. त्याचप्रमाणे कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी तो पेटवलाही जात नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून खतनिर्मिती केली जाते त्याचा रेकॉर्डही आहे.- अर्चना दिवे, मुख्याधिकारी,श्रीवर्धन नगरपालिका

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या