शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

मतदारांमुळेच पुन्हा खासदार झालो - श्रीरंग बारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:21 IST

श्रीरंग बारणे : कर्जतमध्ये सत्कार सोहळा

कर्जत : मावळ लोकसभा मतदारसंघात पुत्रप्रेमापोटी अजित पवार झोपले नाहीत. राज्यातील मतदारसंघ बाजूला ठेवून मावळमध्ये बसून होते. तरीदेखील त्यांचा पराभव झाला. मतदारांच्या पाठिंब्यामुळेच पुन्हा खासदार झालो असून यात युतीच्या कार्यकर्त्यांची साथ मोलाची असल्याचे विचार खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जमध्ये व्यक्त केले.

कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित शहरातील सत्कार सभारंभात ते बोलत होते. आगामी काळात सर्व एकत्र बसून काम करणार आहोत आणि कर्जत तालुक्यातील विकासकामे करताना भारतीय जनता पक्ष आणि आरपीआयला समान निधी देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. राष्ट्रवादीला साथ देणारा शेकाप हा नेस्तनाबूत झाला आहे. रायगडचे शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मनोहर भोईर यांनी, खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय हा महायुतीचे कार्यकर्ते आणि मतदार यांच्यामुळे झाला असून आघाडी दिली नाही म्हणून नाराज होऊ नका, असे आवाहन केले.सत्कार सोहळ्याला मुंबई महापालिकेचे माजी महापौर दत्ता दळवी, माजी आमदार देवेंद्र साटम यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, शिवसेना मतदारसंघ अध्यक्ष संतोष भोईर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, आदी उपस्थितीत होते. 

टॅग्स :RaigadरायगडKarjatकर्जतMember of parliamentखासदार