शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

मेंढपाळ निघाले परतीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 03:35 IST

दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून आपले राहते घर सोडून, आपल्या कुुटुंबासह शेळ्यामेंढ्या, घोडे, कोंबड्या असा संसार घेवून कोकणात येण्याच्या वाटेला लागतो.

कार्लेखिंड : मेंढपाळ बांधव कोकण भागातून आपल्या गावाकडे परतीच्या वाटेला लागले. कोकण भागात जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होत असते. त्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील धनगर समाजाचे मेंढपाळ दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस आपल्या गावी जाण्यासाठी निघतात.दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून आपले राहते घर सोडून, आपल्या कुुटुंबासह शेळ्यामेंढ्या, घोडे, कोंबड्या असा संसार घेवून कोकणात येण्याच्या वाटेला लागतो. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील धनगर बांधव खोपोली, पेण, अलिबाग या तीन तालुक्यातून आपल्या जनावरांना चारत चारत नऊ महिने कोकणात काढतात. उन्हातान्हातून काट्याकुट्यातून मिळेल त्या ठिकाणी आपले पाल टाकून दुसऱ्या दिवशी दुसºया गावाला जाण्यासाठी तयार असतात. धनगर बंधू हे स्वत:च्या किंवा दुसºयाच्या मालकीच्या शेळ्यामेंढ्या घेवून येत असतात आणि त्यातूनच आपले उत्पन्न मिळवितात. स्वत:च्या गावी पाऊस कमी पडत असल्याने दरवर्षी आपले गाव सोडत असतात.गेली ५० वर्षे अलिबाग तालुक्यात दरवर्षी येणारे सखाराम कोकरे हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील आहेत. ते म्हणतात, आमच्या गावी सतत दुष्काळ असल्याने राहते घर सोडून अशाच पद्धतीने आम्हाला व्यवसाय करावा लागतो. मुलांना धड शाळा शिकता येत नाही. जरी शिकले तरी नोकरी मिळत नाही. मग नाईलाजाने परंपरागत व्यवसाय करावा लागतो. खिशात पैसे असले तरी कोणत्याही प्रकारची सुविधा उपभोगता येत नाही. आयुष्य असेच शेळ्यामेंढ्या पाळत काट्याकुट्यातून ढकलावे लागते.

टॅग्स :Raigadरायगड