शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळ निघाले परतीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 03:35 IST

दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून आपले राहते घर सोडून, आपल्या कुुटुंबासह शेळ्यामेंढ्या, घोडे, कोंबड्या असा संसार घेवून कोकणात येण्याच्या वाटेला लागतो.

कार्लेखिंड : मेंढपाळ बांधव कोकण भागातून आपल्या गावाकडे परतीच्या वाटेला लागले. कोकण भागात जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होत असते. त्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील धनगर समाजाचे मेंढपाळ दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस आपल्या गावी जाण्यासाठी निघतात.दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून आपले राहते घर सोडून, आपल्या कुुटुंबासह शेळ्यामेंढ्या, घोडे, कोंबड्या असा संसार घेवून कोकणात येण्याच्या वाटेला लागतो. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील धनगर बांधव खोपोली, पेण, अलिबाग या तीन तालुक्यातून आपल्या जनावरांना चारत चारत नऊ महिने कोकणात काढतात. उन्हातान्हातून काट्याकुट्यातून मिळेल त्या ठिकाणी आपले पाल टाकून दुसऱ्या दिवशी दुसºया गावाला जाण्यासाठी तयार असतात. धनगर बंधू हे स्वत:च्या किंवा दुसºयाच्या मालकीच्या शेळ्यामेंढ्या घेवून येत असतात आणि त्यातूनच आपले उत्पन्न मिळवितात. स्वत:च्या गावी पाऊस कमी पडत असल्याने दरवर्षी आपले गाव सोडत असतात.गेली ५० वर्षे अलिबाग तालुक्यात दरवर्षी येणारे सखाराम कोकरे हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील आहेत. ते म्हणतात, आमच्या गावी सतत दुष्काळ असल्याने राहते घर सोडून अशाच पद्धतीने आम्हाला व्यवसाय करावा लागतो. मुलांना धड शाळा शिकता येत नाही. जरी शिकले तरी नोकरी मिळत नाही. मग नाईलाजाने परंपरागत व्यवसाय करावा लागतो. खिशात पैसे असले तरी कोणत्याही प्रकारची सुविधा उपभोगता येत नाही. आयुष्य असेच शेळ्यामेंढ्या पाळत काट्याकुट्यातून ढकलावे लागते.

टॅग्स :Raigadरायगड