शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

श्रीवर्धनमध्ये शेवग्याचे वृक्षारोपण; तरुणांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:21 IST

वन्यजीवांसाठी वृक्षसंवर्धनाची संकल्पना

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास येथील तरु णांनी वन्यजीवांना उपयोगी ठरणाऱ्या शेवग्याच्या रोपांचे वृक्षारोपण केले आहे. यावेळी रोपांची लागवड करून तरुणांकडून वृक्षसंवर्धनाची संकल्पना करण्यात आली आहे.

ही वृक्ष लागवड संकल्पपूर्तीसाठी आणि पर्यावरण समतोल राखण्यासाठी आहेच. मात्र, याचे मुख्य कारण सध्या सर्वत्र रानमाळ उजाड होत चालल्याने रानातील वन्यजीवास मिळणारा रानमेवा नष्ट होत आहे. परिणामी आता ग्रामीण भागात व शहरात वन्यजीवांचा सुळसुळाट दिसत आहे. खाद्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या बागायतीमध्ये वन्य जीवांच्या संख्येत वाढ होऊन विविध फळपिकांची नासाडी झाल्याचे दिसून येत आहे. यावरती उपाय म्हणून व पक्षी व प्राण्यांबाबत आदर व आपुलकी असल्याने वन्यजीवांना शेवग्याच्या झाडांचा पाला व येणारी शेंग या दोन्ही गोष्टी खाद्यासाठी मिळून शेतकºयांना आपले पीक वाचवता येईल असे तरुणांनी सांगितले. याच विचाराने वेळास येथील अनंत अपराध, सुदर्शन शिलकर, सचिन दळवी, गणेश खेडेकर, संजय खेडेकर, दीपक वाजे, स्वराज घोले, नरेश जाधव, विद्येश हाटे, अभय भाटकर, प्रकाश दिवेकर आदी तरुणांकडून ७० रोपांची लागवड करून त्या वृक्षांचे संगोपन सुद्धा करण्यासाठी संकल्प करण्यात आहे. वेळास गावाच्या जवळच माळावर वन्यजीवांसाठी वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला आहे.