शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

श्रीवर्धनमध्ये शेवग्याचे वृक्षारोपण; तरुणांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:21 IST

वन्यजीवांसाठी वृक्षसंवर्धनाची संकल्पना

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास येथील तरु णांनी वन्यजीवांना उपयोगी ठरणाऱ्या शेवग्याच्या रोपांचे वृक्षारोपण केले आहे. यावेळी रोपांची लागवड करून तरुणांकडून वृक्षसंवर्धनाची संकल्पना करण्यात आली आहे.

ही वृक्ष लागवड संकल्पपूर्तीसाठी आणि पर्यावरण समतोल राखण्यासाठी आहेच. मात्र, याचे मुख्य कारण सध्या सर्वत्र रानमाळ उजाड होत चालल्याने रानातील वन्यजीवास मिळणारा रानमेवा नष्ट होत आहे. परिणामी आता ग्रामीण भागात व शहरात वन्यजीवांचा सुळसुळाट दिसत आहे. खाद्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या बागायतीमध्ये वन्य जीवांच्या संख्येत वाढ होऊन विविध फळपिकांची नासाडी झाल्याचे दिसून येत आहे. यावरती उपाय म्हणून व पक्षी व प्राण्यांबाबत आदर व आपुलकी असल्याने वन्यजीवांना शेवग्याच्या झाडांचा पाला व येणारी शेंग या दोन्ही गोष्टी खाद्यासाठी मिळून शेतकºयांना आपले पीक वाचवता येईल असे तरुणांनी सांगितले. याच विचाराने वेळास येथील अनंत अपराध, सुदर्शन शिलकर, सचिन दळवी, गणेश खेडेकर, संजय खेडेकर, दीपक वाजे, स्वराज घोले, नरेश जाधव, विद्येश हाटे, अभय भाटकर, प्रकाश दिवेकर आदी तरुणांकडून ७० रोपांची लागवड करून त्या वृक्षांचे संगोपन सुद्धा करण्यासाठी संकल्प करण्यात आहे. वेळास गावाच्या जवळच माळावर वन्यजीवांसाठी वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला आहे.