शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

श्रीवर्धनमध्ये शेवग्याचे वृक्षारोपण; तरुणांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:21 IST

वन्यजीवांसाठी वृक्षसंवर्धनाची संकल्पना

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास येथील तरु णांनी वन्यजीवांना उपयोगी ठरणाऱ्या शेवग्याच्या रोपांचे वृक्षारोपण केले आहे. यावेळी रोपांची लागवड करून तरुणांकडून वृक्षसंवर्धनाची संकल्पना करण्यात आली आहे.

ही वृक्ष लागवड संकल्पपूर्तीसाठी आणि पर्यावरण समतोल राखण्यासाठी आहेच. मात्र, याचे मुख्य कारण सध्या सर्वत्र रानमाळ उजाड होत चालल्याने रानातील वन्यजीवास मिळणारा रानमेवा नष्ट होत आहे. परिणामी आता ग्रामीण भागात व शहरात वन्यजीवांचा सुळसुळाट दिसत आहे. खाद्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या बागायतीमध्ये वन्य जीवांच्या संख्येत वाढ होऊन विविध फळपिकांची नासाडी झाल्याचे दिसून येत आहे. यावरती उपाय म्हणून व पक्षी व प्राण्यांबाबत आदर व आपुलकी असल्याने वन्यजीवांना शेवग्याच्या झाडांचा पाला व येणारी शेंग या दोन्ही गोष्टी खाद्यासाठी मिळून शेतकºयांना आपले पीक वाचवता येईल असे तरुणांनी सांगितले. याच विचाराने वेळास येथील अनंत अपराध, सुदर्शन शिलकर, सचिन दळवी, गणेश खेडेकर, संजय खेडेकर, दीपक वाजे, स्वराज घोले, नरेश जाधव, विद्येश हाटे, अभय भाटकर, प्रकाश दिवेकर आदी तरुणांकडून ७० रोपांची लागवड करून त्या वृक्षांचे संगोपन सुद्धा करण्यासाठी संकल्प करण्यात आहे. वेळास गावाच्या जवळच माळावर वन्यजीवांसाठी वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला आहे.