शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

क्रांतिस्तंभाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 06:23 IST

सुशोभीकरणाची गरज : प्रशासनाचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्क

म्हसळा : म्हसळा येथील पंचायत समितीच्या वास्तूच्या नूतनीकरणास २०१५मध्ये सुरुवात झाली असून, जवळपास दोन कोटी रु पयांचे हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.नूतनीकरणाचे काम चालू असताना पंचायत समितीच्या समोरील स्वातंत्र्य सैनिकस्तंभ (क्र ांतिस्तंभ) मात्र विकासापासून वंंचित राहिला असल्याची तक्रार माजी सभापती महादेव पाटील यांनी विशेष कार्यकारी अधिकारी अलिबाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.वास्तविक पंचायत समितीच्या वास्तूचे नूतनीकरण करताना, क्रांतिस्तंभाचेही नूतनीकरण होणे गरजेचे होते. मात्र, यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याने क्रांतिस्तंभाची दैनावस्था झाली आहे.स्वातंत्र्य सैनिकस्तंभाकरिता २००७-०८मध्ये तीन लाख रुपयांची तरतूद करून सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र, पंचायत समितीची जुनी वास्तू तोडताना या स्वातंत्र्य सैनिकस्तंभाच्या समोरील टाइल्स उखडलेल्या होत्या. परिसरातील विटाही निघाल्या आहेत. त्यामुळे क्रांतिस्तंभाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा परिषदेकडून पाच लाख रुपयांची तरतूद करावी किंवा इमारतीच्या कामातून या स्तंभाचे नूतनीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.इमारतीच्या नूतनीकरणाबरोबरच या क्र ांतिस्तंभाचे सुशोभीकरण होणे गरजेचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुताम्यांचे प्रतीक म्हणून असलेला क्रांतीस्तंभ दुर्लक्षित राहणे, ही बाब क्लेशदायी आहे.- महादेव पाटील, माजी सभापतीइमारतीचे काम पूर्ण झाल्यावर या क्रांतिस्तंभाचेही सुशोभीकरण करणार आहोत, या बाबतीत जि.प.अध्यक्षा यांच्याकडे सदर बाबतीत पत्र व्यवहार केला आहे.- मधुकर गायकर, उपसभापतीपंचायत समिती, म्हसळा

टॅग्स :Raigadरायगड