शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जमीन कायद्यातील शेतजमिनीचा परतावा

By admin | Updated: August 21, 2015 02:21 IST

ज्या शेतकऱ्यांच्या नावावर १२ हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या जमिनी १९७५ मध्ये १९७८ चे कलम २२ अ, अन्वये शासनाने आपल्या नावे संपादित केल्या होत्या

दासगाव : ज्या शेतकऱ्यांच्या नावावर १२ हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या जमिनी १९७५ मध्ये १९७८ चे कलम २२ अ, अन्वये शासनाने आपल्या नावे संपादित केल्या होत्या. मात्र यावेळी ज्या शेतकऱ्यांचा नावे १२ हेक्टरपेक्षाही कमी जमिनी होत्या अशा शेतकऱ्यांच्या जमिनी चुकीने शासनाच्या नावावर चढल्या असलेल्या शेतकऱ्यांना महाराज्य स्वभियानाअंतर्गत महाड तहसील कार्यालयात आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती.महाड तालुक्यातील दासगाव, नेराव, वहुर, पिंपळवाडी, वाळण, बुद्रु बिरवाडी, धामणे, पडवी, नांदगाव खुर्द, किंजलोली खुर्द, अडराई धुरुपकोंड, मांडले, टोळबुद्रक, केतकी कोंड, कोलोसे, सांदोसी, सोलंम कोंड अशा अठरा गावांतील जवळपास २०० शेतकऱ्यांच्या १९७५ मध्ये १९७८ चे कलम २२ अ, अन्वये ज्या शेतकऱ्यांच्या नावे १२ हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या जमिनी शासकीय खात्यात जमा केल्या होत्या. त्यावेळी काही शेतकऱ्यांवर अन्याय झाला असेल ज्या शेतकऱ्यांची १२ हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल आणि चुकून शासनाच्या नावे झाली असेल अशा शेतकऱ्यांना महाराज्य स्वभियानाअंतर्गत महाड तालुक्यातील २२० शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी नुकतीच महाड तहसीलदारांच्या कार्यालयात प्रांताधिकारी सुषमा सातपुते व तहसीलदार संदीप कदम यांच्यासमोर सुनावणीद्वारे देण्यात आली होती. या सुनावणीसाठी १८ गावांतील जवळपास १५० हून अधिक शेतकऱ्यांनी उपस्थिती दाखवत म्हणणे मांडले. तालुक्यातील २००० हजारांहून जास्त शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाच्या नावावर झालेल्या आहेत.