शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

एसटीअभावी विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2015 23:31 IST

सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षणाकरिता प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. वाढणारी लोकसंख्या व शिक्षणासाठी बाहेर पडणारे मुले व मुली यांच्या

पाली : सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षणाकरिता प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. वाढणारी लोकसंख्या व शिक्षणासाठी बाहेर पडणारे मुले व मुली यांच्या संख्येत अनेक पटींनी वाढ झाली असताना गेल्या अनेक वर्षांपासून एसटी बसेसच्या फेऱ्यांची संख्या मात्र स्थिर आहे. एकीकडे प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणवून घेणाऱ्या महामंडळाला सुधागड तालुक्यातील विद्यार्थ्यांची संख्येच्या प्रमाणात किती एसटी बसेस असाव्यात याचे गणित सोडविता आले नाही.जून महिन्यात शाळा सुरू होते तेव्हा विद्यार्थ्यांच्या पुढे पासाची पहिली समस्या उभी राहते. पाली वाहतूक नियंत्रकाने गाड्यांचे वेळापत्रक व टिपणी हे काम करायचे आणि पासेसचेही काम करायचे. पाली येथे जवळपास तीन साडेतीन हजार पासेसची संख्या आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पासेसला सर्व नोंदी करण्यासाठी तीन ते चार मिनिटे वेळ लागतो. अशावेळी विद्यार्थ्यांना ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांना शाळा बुडवून स्टँडवर उभे राहावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी महामंडळाकडून अतिरिक्त कर्मचारी दिला जात नाही. अशी स्थिती स्वत: महामंडळाने करुन घेऊन वेळकाढूपणा करण्याचे चित्र दिसत आहे. पाली ते नांदगाव, पाली ते नागोठणे आणि पाली ते खोपोली या तिन्ही मार्गांवर सकाळच्या वेळेत येणाऱ्या दोनच बसेस आहेत. या एसटीमधून प्रवास करणारे प्रवासी व विद्यार्थी यांची संख्या ही १०० ते १२० पर्यंत असते. जांभूळपाडा, परळी, पेडलीकरिता तसेच शिहू, बेणसे, नागोठणे या मार्गांवर बसेसची संख्या वाढवावी व महाविद्यालयाच्या भरण्याच्या व सुटण्याच्या वेळा लक्षात घेऊन ही सेवा विद्यार्थ्यांसाठी पुरवावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता सहकार्य करावे, अशी विनंती वजा मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)