शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
7
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
8
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
9
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
10
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
11
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
12
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
13
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
14
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
15
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
16
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
17
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
18
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
19
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
20
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?

रायगड जिल्ह्यात २४ तासात ७३६ मिमी पाऊस

By admin | Updated: June 25, 2017 15:13 IST

रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात एकुण ७३६.२० मिमी पावसाची नोंद झाली असून, रविवारी पहाटे पासून अंबा आणि कुंडलिका

 जयंत धुळप/ऑनलाइन लोकमत

अलिबाग, दि. 25 - रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात एकुण ७३६.२० मिमी पावसाची नोंद झाली असून, रविवारी पहाटे पासून अंबा आणि कुंडलिका नदिच्या जलपातळीत वाढ होवून, जलपातळी पूर रेषेकडे झेपाऊ लागल्याने दोन्ही नदि किनारच्या एकूण १६ गावांतील ग्रामस्थांना सतर्कता व दक्षतेचा ईषार देण्यात आला असल्याची माहिता रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमत शी बोलताना दिली आहे.रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अंबा नदिची जलपातळी नागोठणे केटी बंधाऱ्या जवळ ८ मिटर या पूररेषे पेक्षा वाढून ८.५० मिटर झाली आहे.तर कुंडलिका नदिची जलपातळी रोहा येथे २३.९० मिटर झाली आहे. कुडलिका नदिची रोहा येथील पूर सिमा २३.९५ मिटर आहे. झपाट्याने वाढणाऱ्या जलपातळीच्या पाश्वर्भूमीवर रोहा तहसिलदार कार्यालयाच्या माध्यमातून आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याचेही पाठक यांनी पूढे सांगीतले.दरम्यान रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात जिल्ह्यात १७७.८० मिमी अशा सर्वाधिक पावसाची नोंद कर्जत येथे झाली आहे. जिल्हयात उर्वरित ठिकाणी पनवेल- १०५, अलिबाग-०२, पेण-१९.२०, मुरुड-०६, उरण-६.५०, खालापूर-५२, माणगांव-३३, रोहा-३३, सुधागड-४०, तळा-११, महाड-३५, पोलादपूर-३६,म्हसळा-२६.२०, श्रीवर्धन-१०, आणि गिरीस्थान माथेरान येथे १४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासातील जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४६.०१ मिमी आहे. रविवारी सकाळी आठ वाजल्या पासून पूढील २४ तासात संपर्ण कोकणात अतिवृष्टीचा ईषारा हवामान खात्याने दिला आहे.तर सोमवार २६ जून २०१७ रोजी सकाळी नऊ वाजल्या पासून पूढील १२० तासात कोकणातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यास अनूसरुन जिल्ह्यात आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचे पाठक यांनी अखेरीस सांगीतले.