शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पेण तालुक्यात पावसाने भाताचे पीक जमीनदोस्त; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 00:12 IST

वादळी वाऱ्याचा फटका; शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी

पेण : खरीप हंगाम संपत आला असताना अंतिम चरणातील उत्तरा आणि हस्त नक्षत्रात पडलेल्या वादळी वाºयासह जोरदार पावसाने संपूर्ण भातशेती आडवी झाली असून, काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्षाकाठी जिरायती भातशेतीच मोठे आर्थिक नुकसान डोळ्यासमोर दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या नुकसानीची कशी भरपाई करून मिळणार, यासाठी शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी पेणमधील शेतकºयांची मागणी आहे.पेण तालुक्यातील १८४ महसुली गावांमधील १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. २२ मार्च, २०२०पासून देशात कोरोना संसर्गाची लागण व शासनाने जाहीर केलेल्या लाकडाऊनमुळे ग्रामीण भागातील नागरिक शेतीकडे वळले. प्रारंभीची पावसाची नक्षत्र खरीप हंगामात अनुकूल ठरली होती.त्यानंतर भातशेती बहरली १०० दिवसांची गरवी पिके जोमात आली. त्या बरोबरीने १२० दिवसांची हळवी पिकेही त्याच पद्धतीने जोमदार निपजली असताना, उत्तरा नक्षत्रच्या पंधरा दिवसांच्या संततधार पावसामुळे भात पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामध्ये खारभूमी क्षेत्रात शेतीची मोठे नुकसान झाले. त्यानंतर, हस्त नक्षत्रात ३ आॅक्टोबर रोजी प्रचंड मेघगर्जनेसह वादळी वाºयासह पाऊस पडून संपूर्ण तयार झालेल्या भाताची पिके जमीनदोस्त केली आहेत. यामध्ये मोठं आर्थिक नुकसान होऊन शेतकरी बांधवांमधे नैराश्य पसरलं आहे. कोरोना महामारीत शेतीच्या वर्षाकाठी एकदाच येणाºया उत्पन्नावर शेतकरी बांधवांची भिस्त होती.नैसर्गिक आपत्तीचे संकटगतवर्षीप्रमाणे पावसाने या वर्षीही शेतकºयांच्या पदरात पडणाºया शेती उत्पादनावर असे नैसर्गिक आपत्तीच संकट उभे केल्याने आता मिळणाºया तुटपुंज्या उत्पन्नावर समाधान मानावे लागणार आहे. ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शासनाने शेतकरी संकटात सापडला असल्याने मदतीचाहात द्यावा, अशी पेणमधील शेतकºयांची मागणी आहे.