शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

CoronaVirus News: रायगडमध्ये १ हजार ४५१ जणांनी केली करोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:22 IST

सध्याची रुग्णसंख्या ५२५ : जिल्ह्यात दिलासादायक चित्र

पनवेल : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ४५१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे, तर गुरुवारपर्यंत ८४ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला, तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने हे दिलासादायक चित्र आहे.सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा २९७, पनवेल ग्रामीण ८९, उरण १९, खालापूर ४, कर्जत १९, पेण २६, अलिबाग २७, मुरुड ४, माणगाव ६, रोहा २, म्हसळा ११, महाड ११ अशी एकूण ५२५ झाली आहे. मात्र, आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि प्रतिकारशक्तीच्या जोरावर बºया झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा ७८०, पनवेल ग्रामीण २४६, उरण १६७, खालापूर १०, कर्जत २६, पेण २१, अलिबाग ३८ मुरुड १३, माणगाव ५१, तळा १२, रोह २३, सुधागड २, श्रीवर्धन ९, म्हसळा १८, महाड १५ पोलादपूर २० अशी एकूण १ हजार ४५१ आहे.५,९६८ जणांची चाचणीआतापर्यंत जिल्ह्यातून ५ हजार ९६८ नागरिकांचे कोविड अहवाल मुंबई येथे तपासणीसाठी पाठविले असून, त्यापैकी ३ हजार ८६३ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, तर रिपोर्ट प्रलंबित असणाºया नागरिकांची संख्या ३८ आहे. २ हजार ६७ जण पॉझिटिव्ह आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या