शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 07:02 IST

बाजारपेठ नसल्याने हमी भाव नाही : विक्रमगडमधील शेतकरी वळतोय भाजीपाला पिकांकडे

राहुल वाडेकर

विक्रमगड : तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षापासून, खरीप हंगामातील भातशेतीवरच अंबलबुन न राहाता रब्बी हंगामात कडधान्य आणि भाजीपाला लागवडीकडे वळलेला आहे. मात्र , गेल्या दोन चारवर्षापासुन निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा त्यातच यंदाची दुष्काळी परिस्थिमुळे खरीप व त्याच बरोबर रब्बी हंगाम देखील अडचणी सापडला असल्याने रब्बी हंगामाचे क्षेत्रही घटणार असल्याची शक्यता शेती तज्ञांनी वर्तविली आहे़तालुक्यात व परिसरात पारंपारिक भातशेतीला दुर सारत खरीप हंगामाची तूट निदान थोड्यफार प्रमाणात तरी भरुन काढण्याकरीता रब्बी हंगामात मेहनत घेतली जात आहे. पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी शेतकरी पालेभाज्या पिकवण्यात गर्क असल्याचे दिसत आहे. भात, नाचणी ही मुख्य पिके पावसाच्या भरोशावर घेणारा शेतकरी आता थोडासा सजग झाला आहे़पावसाळयात पेरणी, लावणी व अन्य मशागतीची कामे करुन भात कापणी आटोपली की, पुन्हा त्यांचे डोळे खरीप हंगामाकडे लागलेले असायचे़ कारण हा हंगामच त्याला जिवाभावाची साथ होती. मात्र, यंदा या खरीप हंगामाने दगा दिल्याने शेतकरी दुष्काळी परिस्थितीमध्ये अडकलेला आहे़. त्यातच शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला बाजारपेठे अभावी योग्य असा हमी भाव देखील मिळत नाही़गावठी भाजांना शहरी भागात मागणीतालुक्यातील कावळे, शेलपाडा, विक्रमगड, माण, नागझरी, वसुरी, डोल्हारी, दादडे, तलवाडा, आंबीवली, कुंर्झे, आंबेघर या परिसरातून मोठया प्रमाणात रब्बी पिक घेतले जाते़ येथील जमीनीत कारली, दुधी, मिरची, गवार, वांगी, टॉमॅटो, कोबी, प्लॉवर, भेंडी, शिमला मिरची, चवळी, काकडी, माठ,भोपळा, मेथी, चवळी अशा आदी पालेभाज्या शेतकºयांसाठी नगदी पिक ठरत आहेत. या भाज्यांची विक्री गावात, मुख्य बाजारात तसेच शहराच्या ठिकाणी होत आहे.मजुरांना मिळतोय रोजगारपालेभाज्यांसाठी साखळी पध्दतीने नळाद्वारे, पाटारे ंिकंवा विद्युत मोटारीने पिकांना पाणी पुरविले जात आहे़ त्यामुळे मळ्यावर काम करणाºया स्त्री-पुरुषांना मजुरीही मिळत आहे़ . तसेच तयार झालेली ताजा भाजीपाल्याला शहतातील बाजारपेठांमध्ये चांगली मागणी अशी माहिती ओंदे येथील शेतकरी बाळकृष्ण पाटील यांनी लोकमतला दिली. 

टॅग्स :Raigadरायगड