शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

‘राष्ट्रपतींची भेट ‘लोकमत’मुळे शक्य’

By admin | Updated: June 28, 2017 03:25 IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट आणि महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन प्रत्यक्ष घेणे, हे केवळ ‘लोकमत’च्या

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट आणि महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन प्रत्यक्ष घेणे, हे केवळ ‘लोकमत’च्या, ‘संस्काराचे मोती’ या स्पर्धेमुळेच शक्य झाले. महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांतून आलेल्या स्पर्धकांनी व गायत्री राठोड हिने हे विविध अनुभव कथन करताना सांगितले.‘लोकमत’ने २०१६मध्ये घेतलेल्या, ‘संस्काराचे मोती’ या स्पर्धेत हवाई सफरीचे बक्षीस जिंकलेली गायत्री ही रायगड जिल्ह्यातील एकमेव स्पर्धक होती. या स्पर्धेत राज्यातील शाळांमधून हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक याप्रमाणे, ३५ विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी २१ जून रोजी हवाई सफरीचा अनुभव घेतला. गायत्रीचा प्रवास हा मुंबई-दिल्ली-मुंबई असा होता. कधीही विचार केला नव्हता की, मला विमानात बसायला मिळेल; परंतु हे फक्त ‘लोकमत’मुळेच शक्य झाले. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यासमवेत फोटो काढता आले. त्यांना प्रत्यक्ष जवळून पाहताना अतिशय आनंद झाल्याचे गायत्रीने सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे समाधीस्थान केवळ पुस्तकात पाहिले होते, ते स्थळ, तेथील वातावरण अनुभवताना किती आनंद झाला, हे शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याचे गायत्रीने सांगितले.उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आम्हाला करिअरबाबत आपुलकीने विचारले, सैन्यामध्ये भरती व्हायला किती जणांना आवडेल, असे उपराष्ट्रपतींनी विचारले असता, बहुतांश विद्यार्थ्यांनी हात वर के लेत्यांचे अभिनंदन केल्याचे गायत्रीने सांगितले.