शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

खालापुरातील तळे होणार गाळमुक्त

By admin | Updated: May 26, 2016 03:05 IST

पाणीटंचाईच्या झळा आणि विदारक वास्तव रोजचेच समोर येत असताना कोकणातही टंचाईसदृश परिस्थिती अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातील खालापूर तालुका राज्याच्या टंचाई कृती

खालापूर : पाणीटंचाईच्या झळा आणि विदारक वास्तव रोजचेच समोर येत असताना कोकणातही टंचाईसदृश परिस्थिती अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातील खालापूर तालुका राज्याच्या टंचाई कृती आराखड्यात असल्याने तालुक्यात मुबलक पाणी असूनही नैसर्गिक आणि कृत्रिम टंचाईने पाण्याची टंचाईजन्य परिस्थिती आहे. यातच खालापूर तहसीलदारांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गावांमधील पाझर तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याचे काम सुरु केल्याने पाण्याचे दुर्भिक्ष दूर होण्यास चांगलीच मदत होणार आहे. तालुक्यात दोनवत, कलोते, मोरबेसारखी धरणे तर बाळगंगा, पाताळगंगा बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही नैसर्गिक आणि मानवी पाणीटंचाई कायम आहे. तालुक्यातील टंचाईवर मात करण्यासाठी तहसीलदारांनी काम सुरु केले आहे. ऐतिहासिक तलावासोबत वावंढळ, गोहे, नंदनपाडा आदि ठिकाणी गावतळे असून अत्कारगाव येथे पाझर तलाव आहे. या तळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून हा गाळ काढण्यासाठी तहसीलदार अजित नैराळे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत नुकतीच तहसील येथे स्थानिक, शेतकऱ्यांची बैठक घेवून लोकसहभाग घेऊन गाळ काढण्याच्या अभियानाला सुरु वात केली आहे. मार्चनंतर पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवते यासाठी तत्काळ आणि कायमस्वरूपी उपाय म्हणून तळ्यांमधील गाळ उपसा केला तर पाणी साठवणूक क्षमता वाढेल आणि मे महिन्यापर्यंत टंचाईवर मात करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. फक्त या कामात लोकसहभाग महत्वाचा आहे आणि तो तालुक्यात मिळत आहे. अनेकांनी या कामात मदत केली आहे. - अजित नैराळे, तहसीलदार, खालापूर