शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

पाली - खोपोली रस्त्यासाठी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 05:11 IST

एमएमआरडी अधिकाऱ्यांचे आश्वासन : खराब रस्त्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

पाली : पाली ते खोपोली हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे. या रस्त्याच्या कामामुळे जुन्या रस्त्यावरून वाहतूक सुरू असून रस्त्यातील खड्डे, उडणाºया धुळीमुळे वाहनचालक आणि परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत तहसील कार्यालयात निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर गुरुवारी याबाबतीत एमएमआरडीच्या अधिकाºयांनी कंत्राटदारबरोबर तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ग्रामस्थांना वीस दिवसांत रस्ता सुरळीत करण्याचे आश्वासन एमएमआरडी अतिरिक्त मुख्य अभियंता कर्नल रवी घोडके यांनी दिले.

रस्त्याचे रु ंदीकरण होत असताना सध्या वाहतूक होत असलेल्या रस्त्याच्या बाबतीत मात्र कंत्राटदार दुर्लक्ष करीत आहे, यामुळे जुन्या रस्त्यावरून वाहतूक होत असून या रस्त्याला अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत तर रस्त्यावरील डांबरीकरण निघून गेल्याने रस्ते खराब झाले आहे. या रस्त्यांची डागडुजीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. तर रस्ता रु ंदीकरणाच्या कामात साइडपट्टी मातीने भरल्यामुळे मातीचा धुरळा उडत आहे याचा चालकांना त्रास होत आहे. वाहतुकीचा रस्ता सुरळीत न केल्यास सुधागड व खालापूर तालुक्यातील ग्रामस्थ तसेच राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार कार्यालयात दिला होता. त्यानंतर गुरुवारी बैठक घेऊन वाहनचालक, प्रवासी आणि ग्रामस्थांना दिलासा दिला आहे.

पावसाळ्याच्या दिवसात काम जोमाने सुरू होते, परंतु मागील दोन महिने हे काम बंद झाले होते. या संदर्भात पालक मंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत कंत्राटदाराने काम सुरू करावे असे आदेश दिले होते. परंतु कंत्राटदार रस्ता रु ंदीकरण व मूळ वाहतुकीच्या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले. पाली ते खोपोली फाटा या साधारण ३५ किमीच्या रस्त्यात काही ठिकाणी रुंदीकरणाचे व दुरु स्तीचे काम बंद होते याचा त्रास चालकांना होत होता. यात ज्या रस्त्यावरील भाग काँक्र ीटचा झाला आहे त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे, परंतु काँक्र ीटचा रस्ता सुरू होतो व संपतो त्या ठिकाणी खड्डे पडले असून सर्वच वाहने आदळतात. अचानक वाहन चालक ब्रेक दाबत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे अशा अनेक मुद्द्यांची चर्चा या वेळी केली. बैठकीला सुधागड व खालापूर तालुक्यातील ग्रामस्थांसह परळीचे सरपंच संदेश कुंभार, मनसे तालुका अध्यक्ष सुनील साठे आदी उपस्थित होते.१ फेब्रुवारीपर्यंत होणार कामच्एमएमआरडी अतिरिक्त मुख्य अभियंता कर्नल रवी घोडके यांनी वराह इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीच्या वतीने ज्या कंपनीला काम देण्यात आले होते त्यांचा कामाचा अनुभव व नियोजन योग्य न केल्यामुळे ही परिस्थिती आली. आता काम बेग कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे देण्यात आले आहे. १ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण रस्ता वाहतुकीस योग्य करून देऊ आणि नंतर रु ंदीकरणाचे काम सुरु वात होणार आहे असे स्पष्ट केले. या वेळी मनसेच्या महिला जिल्हा चिटणीस लता कांबळे यांनी आपण शब्द पाळत नाही तर आंदोलन करून अधिकाºयांना डांबून ठेवू असा इशारा दिला आहे. 

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबई