शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

माणगावमध्ये भातशेती झाली आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:55 IST

एवढे मोठे संकट कोसळून कोकणचा बळीराजा किंचितही विचलित झालेला नाही.

माणगाव : सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगडसह कोकणातील शेतकºयांच्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले असल्याचे चित्र आता लपून राहिलेले नाही. एवढे मोठे संकट कोसळून कोकणचा बळीराजा किंचितही विचलित झालेला नाही. गेल्या महिन्याभरापासून पावसाचे थैमान सुरू आहे. प्रचंड मेहनतीने उभी भातशेती निसर्गाच्या या कोपाने आडवी झाली आहे. ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.आता दुबार पेरणी करणे अशक्य आहे. त्यामुळे या वर्षी हाती काहीही उरणार नाही. झालेल्या नुकसानीचे सरकारने मोजमाप करावे, अशी माफक अपेक्षा बळीराजाची आहे. शासनाने शेतकºयांची समस्या लक्षात घेऊन त्या दृष्टिकोनातून संबंधित यंत्रणा जलदगतीने कार्यरत करावी असे चित्र सुस्पष्ट आहे. अतिपावसामुळे डोंगर माथ्यावर असलेली शेती काही प्रमाणात तग धरू शकते; परंतु भात पांढरे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जी शेती उताराच्या सखल भागात आहे, ती पूर्णपणे कोलमडून गेली आहे. सततच्या पाण्यामुळे तीही पूर्णपणे आडवी (झोपली) झाली आहे. या सर्व नुकसानीचे रीतसर पंचनामे करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.