शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सावित्री पुलावर १८ कोटींची टोलवसुली

By admin | Updated: July 10, 2015 00:16 IST

मुुंबई-गोवा महामार्गावरील महाडनजीक सावित्री पुलाजवळील टोल बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतल्यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले असले

महाड : मुुंबई-गोवा महामार्गावरील महाडनजीक सावित्री पुलाजवळील टोल बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतल्यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले असले तरी ३ कोटी ५४ लाख रुपये खर्च झालेल्या या सावित्री पुलासाठी गेल्या पंधरा वर्षांत वाहनचालकांकडून अठरा कोटी ६० लाख ६ हजार रुपयांची टोलवसुली करण्यात आल्याचे वास्तव पुढे आले आहे.महामार्गावर सावित्री नदीवर हा पूल बांधल्यानंतर १५ जानेवारी २००१ पासून या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने बसवलेल्या टोलनाक्यावर २ जुलै २०१५ पर्यंत १९ कोटी ६० लाख रुपयांचा पथकर वसूल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हा टोलनाका बंद करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती, मात्र संबंधित ठेकेदारावर महामार्ग विभागाने कुठलीही ठोस कारवाई केली नव्हती. त्यानंतरही आजपर्यंत ही टोलवसुली सुरूच होती. मात्र हा टोल २ जुलै २०१५ पासून बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नियमितपणे प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी सुस्कारा सोडला आहे. (वार्ताहर)