शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

दासगावमध्ये ‘आमचा गाव आमचा विकास’ रॅली

By admin | Updated: July 27, 2016 03:09 IST

महाराष्ट्र शासनाच्या ‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेची माहिती देण्याकरिता मंगळवारी दासगावमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने एका रॅलीने आयोजन करण्यात आले होते.

दासगाव : महाराष्ट्र शासनाच्या ‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेची माहिती देण्याकरिता मंगळवारी दासगावमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने एका रॅलीने आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. शासनाची ‘आमचा गाव आमचा विकास’ ही योजना राज्यभरात सुुरू झाली आहे. या कार्यक्रमातून ग्रामीण भागातील समस्या जाणून घेणे, गाव नकाशे बनवणे, महिला सभा घेऊन विकासात्मक योजना राबवणे, गावाचा आराखडा तयार करणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामपंचायती च्यावतीने दासगावमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मशाल फेरी, सीमा फेरी आणि जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्या विनिता चांढवेकर, सरपंच प्रज्ञा खैरे, उपसरपंच परवेझ अनवारे, विजय चांढवेकर, सदस्य दुर्गेश शिंदे, किशोर जाधव, वर्षा दासगावकर, शलाका मिंडे, विस्तार अधिकारी एम. बी. सातव, मुख्य प्रवर्तक किरण शिरगावकर, ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकारी, शासकीय कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. दासगावातील महिला, पुरुष तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘आमचा गाव आमचा विकास’ कार्यक्रमानुसार २८ जुलै रोजी ग्रामपंचायतीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. (वार्ताहर)दासगावमधील दरडग्रस्तांना श्रद्धांजली : ‘आमचा गाव आमचा विकास’ रॅलीच्या निमित्ताने दासगावातील २६ जुलै २००५ मधील दरडग्रस्तांना श्रद्धांजली वाहिली. ‘आमचा गाव आमचा विकास’ या कार्यक्रमानुसार २८ जुलै रोजी ग्रामपंचायतीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले असून, या ठिकाणी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. तेव्हा ग्रामस्थांनी या सभेला उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.