शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

शासकीय कर्मचारी वसाहतींची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 01:59 IST

महानगरात एकीकडे स्वच्छता अभियान राबवले जात असताना दुसरीकडे पनवेल शहरातील शासकीय कर्मचाºयांच्या वसाहतीत मात्र अस्वच्छता पसरली आहे. या ठिकाणी झाडेझुडपे वाढली आहेत

अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : महानगरात एकीकडे स्वच्छता अभियान राबवले जात असताना दुसरीकडे पनवेल शहरातील शासकीय कर्मचाºयांच्या वसाहतीत मात्र अस्वच्छता पसरली आहे. या ठिकाणी झाडेझुडपे वाढली आहेत. याशिवाय भटके कुत्रे, वराहांचा वावरही वाढला आहे. तसेच सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.पनवेलमधील वाल्मीकीनगरच्या बाजूला शासकीय कर्मचारी वसाहत आहे. या ठिकाणी सात इमारतीत एकूण पन्नास सदनिका आहेत. सध्या चाळीस घरांत रहिवासी राहतात. उर्वरित दहा बंद अवस्थेत आहेत. येथे महसूल, पंचायत समिती, शिक्षकांबरोबर विविध विभागांत काम करणारे कर्मचारी राहतात. या इमारतींची अवस्था बिकट आहे. काही इमारतींना तडे गेले आहेत, प्लास्टरसुद्धा निघाले आहे. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने गळतीवर पर्याय म्हणून इमारतीवर पत्रा टाकला, परंतु ही उपाययोजना फक्त जुजबी होती. आजही भिंतीतून पाणी पाझरत आहे. त्याशिवाय इमारतींच्या आवारात चार ते पाच फूट गवत वाढल्याने श्वापदांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊन रहावे लागते.साफसफाई होत नसल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून मलनि:सारण वाहिन्यातुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे.