शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानच्या चिमुकल्यांना पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 06:13 IST

येथे चिमुकल्या बालकांसाठी शासनाच्या योजनेतून अंगणवाड्या चालविल्या जातात, परंतु या ठिकाणी येणाºया बालकांना बचत गटामार्फत पोषण आहार दिला जात नसे.

- अजय कदम माथेरान : येथे चिमुकल्या बालकांसाठी शासनाच्या योजनेतून अंगणवाड्या चालविल्या जातात, परंतु या ठिकाणी येणाºया बालकांना बचत गटामार्फत पोषण आहार दिला जात नसे. अशी परिस्थिती माथेरानमध्ये निर्माण झाली होती. याबाबतची बातमी ‘लोकमत’मध्ये ४ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहार पोहचविण्याची जबाबदारी असलेले एकात्मिक बालविकास विभाग खडबडून जागा झाला आणि महिन्यापासून बंद असलेला पोषण आहार १० आॅगस्टपासून सुरू झाल्यामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.२००९ मध्ये माथेरान येथे अंगणवाडी सुरू झाली. शासनाच्या शहरी भागासाठी असलेल्या एकात्मिक बालविकास विभागाच्या माध्यमातून या अंगणवाड्या चालविण्यात येत असून येथे असणाºया तीन अंगणवाड्यांमध्ये ४५ बालके येत आहेत. त्यांना शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागाकडून पोषण आहार दिला जायचा.शासनाच्या बदलत्या धोरणामुळे माथेरान या पर्यटनस्थळी असलेल्या अंगणवाडी केंद्रावर बालकांना मागील जानेवारी महिन्यापासून कोणत्याही प्रकारचा पोषण आहार पुरविला जात नव्हता. त्यामुळे अंगणवाडी शाळेत पोहचणाºया बालकांची संख्या रोडावली होती. अशा आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. याची दखल घेत एकात्मिक बालविकास विभागाने माथेरानमधील ओम शांती बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार सुरु केल्याने येथे येणाºया चिमुकल्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.१ ते ७ आॅगस्टचा स्तनपान सप्ताह साजरा करण्यासाठी मी ५ आॅगस्टला माथेरानच्या अंगणवाड्यांना भेट दिली असता वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचली आणि त्वरित याचा पाठपुरावा सुरू केला. बचत गटाला बालकाच्या प्रतिडोई ४ रु. ९२ पैसे दराने पोषण आहार दिला जायचा त्यामध्ये १ रु पयाची वाढ करून ५ रु . ९२ पैसे प्रति डोई दर दिल्यामुळे माथेरानमधील ओम शांती बचत गटाने पोषण आहार पुरविण्यास सुरु वात केली आहे.- साधना पागी, पर्यवेक्षिका, एकात्मिक बालविकास सेवा योजना, रत्नागिरी.माथेरानमधील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार दिला जात नव्हता ही बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर याची शासनाने तत्काळ दखल घेऊन पोषण आहार सुरू केला आहे, त्यामुळे माथेरानमधील गरिबांची मुले कुपोषित राहणार नाहीत त्यामुळे शासनाचे आणि ‘लोकमत’चे आभार.- कुलदीप जाधव, अध्यक्ष, क्षत्रिय मराठा समाज, माथेरान.