शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

नेवाळी ग्रामस्थ चार दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 02:01 IST

ग्रामस्थांमध्ये महावितरण विरोधात संताप : सततच्या पावसामुळे ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने अडचण

नेरळ : परिसरातील नेवाळी गावातील ट्रान्स्फॉर्मरमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बिघाड झाल्याने नेवाळी गाव गेल्या चार दिवसांपासून अंधारात आहे. महावितरणकडून अद्याप नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला नसल्याने नागरिकांना ऐन पावसाळ्यात अंधाराचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी महावितरण विरोधात संताप व्यक्त केला आहे.

नेरळ शहरापासून तीन कि.मी. अंतरावर नेवाळी गाव आहे. सतत आठवडाभर कोसळणाºया पावसामुळे नेवाळी गावाला वीजपुरवठा करणाºया ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागत असून, अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने त्रस्त झाले आहेत.अनेक वेळा महावितरणच्या निदर्शनास आणूनही नवीन ट्रान्स्फॉर्मर अद्याप बसविण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त केला असून लवकरात लवकर ट्रान्स्फॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.नेवाळी गावाला वीजपुरवठा करणारा ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे. त्या जागेवर नवीन ट्रान्स्फॉर्मर मागविला आहे. आज तो नवीन ट्रान्स्फॉर्मर लावून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.- आनंद घुळे, उपअभियंता, महावितरण-कर्जत 

टॅग्स :Raigadरायगड