शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सेवा करण्याची वृत्ती अंगी बाणवण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:31 IST

प्रल्हाद पै : जीवन विद्या मिशनच्या कृतज्ञता महोत्सवास सुरुवात

कर्जत : देण्याची वृत्ती म्हणजे सेवा करण्याची वृत्ती, हीच वृत्ती आपण अंगी बाणवण्याची गरज आहे. अनुग्रहापासून अनुभवापर्यंतच्या प्रवासात आनंद वाटायचा व आनंद लुटायचा, असे प्रतिपादन अथांग जनसमुदायासमोर प्रल्हाद वामनराव पै यांनी जीवन विद्या ज्ञानपीठ कर्जत येथे केले. निमित्त होते कृतज्ञता दिन सोहळ्याच्या द्वितीय पुष्पाचे.

ज्ञानदान व वैचारिक क्रांतीद्वारे समाजप्रबोधनाचा वसा घेतलेल्या सद्गुरू श्री वामनराव पै यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच जीवन विद्या मिशन आयोजित कृतज्ञता सोहळा किंवा गुरुपौर्णिमा महोत्सव. २१ जुलै ते २६ जुलै दरम्यान या महोत्सवाचे आयोजन जीवन विद्या ज्ञानपीठ कर्जत येथे करण्यात आले आहे. यानिमित्त देश-विदेशातून मोठ्या संख्येने ज्ञानपीठात आलेल्या नामधारकांना सद्गुरूंचे सुपुत्र प्रल्हाद पै मार्गदर्शन करताना म्हणाले, माणूस सर्व मिळवण्याच्या मागे लागल्यामुळे संघर्ष निर्माण होतो व संघर्षातून एकच गोष्ट निर्माण होते ते म्हणजे दु:ख, त्यामुळे आनंद मिळवण्याच्या भानगडीत पडूच नये, देण्याचा विचार करावा. देण्याची इच्छा व्यक्त केली की येण्याची व्यवस्था होतेच. या वेळी ज्येष्ठ प्रबंधक शिवाजी पालव, रत्नागिरी जिल्हा माजी सभापती दत्ता कदम, व्हिनस केकचे सर्वेसर्वा विनायक कारभाटकर, पंचायत समिती सभापती राहुल विशे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर आदी उपस्थित होते.

२१ जुलै ते २६ जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन जीवन विद्या ज्ञानपीठ कर्जत येथे करण्यात आले आहे. यासाठी देश-विदेशातून नामधारक उपस्थित आहेत.