शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

राष्ट्रवादीची तहसीलवर धडक

By admin | Updated: November 23, 2015 01:22 IST

गेल्या वर्षीपासून बंद असलेली हमी भावाने भात खरेदी पुढील १० दिवसात करावी, या मागणीसाठी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन केले होते.

कर्जत : गेल्या वर्षीपासून बंद असलेली हमी भावाने भात खरेदी पुढील १० दिवसात करावी, या मागणीसाठी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन केले होते. कर्जत तालुक्यात हमी भावाने भाताची खरेदी व्हावी, यासाठी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कर्जत तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. कर्जतचे आमदार सुरेश लाड आणि रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या नेतृत्वाखाली येथील टिळक चौकातून शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला.बाजारपेठेतून मोर्चा शिवाजी पुतळामार्गे कर्जत तहसील कार्यालयावर पोहचला. फाटकाजवळ पोलिसांनी मोर्चा अडविला. हमी भावाने भाताची खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने वेअर हाऊस भाडेतत्त्वावर घेवून तेथे भाताची साठवणूक करून ठेवण्याची मागणी आमदार सुरेश लाड यांनी कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांना निवेदन देताना केली.कारण जिल्हा फेडरेशनने यापूर्वी खरेदी केलेला हमी भाव यातील भात आजही पडून आहे,हे निदर्शनात आणून दिले.यावेळी बोलताना आमदार सुरेश लाड पुढे म्हणाले, हमी भावाने भाताची खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने वेअर हाऊस भाडेतत्त्वावर घेवून तेथे भाताची साठवणूक करून ठेवण्याची मागणी आमदार सुरेश लाड यांनी कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांना निवेदन देताना केली. आमचे सरकार होते तेव्हा आम्ही हमी भावाने भाताची खरेदी केंद्रे सुरु व्हावीत म्हणून प्रसंगी राजीनामा देण्याची तयारी ठेवली होती. आताच्या सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या आमदारांना सर्वसामान्य जनतेचे काही देणे घेणे नाही असे मागील वर्षीपासून दिसून आले आहे. भाताची हमी भावाने खरेदी व्हावी,असे सत्ताधारी पक्षाला वाटत नाही कारण त्यांना व्यापारी वर्गाला खूश ठेवायचे आहे, असा आरोप करताना आमदार लाड यांनी खालापूर येथे पकडलेली डाळ गेली कुठे?असा सवाल केला. मोर्चामध्ये पक्षाच्या जिल्हा किसान भारतीचे अध्यक्ष तानाजी चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य एकनाथ धुळे,कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा बांगारे आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)