शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

मुद्रांकविक्रेत्यांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 01:29 IST

देशभरात ७१वा स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष साजरा केला जात आहे

अलिबाग : देशभरात ७१वा स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष साजरा केला जात आहे, असे असताना रायगड जिल्ह्यातील काही आरटीआय कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवला आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे होणार प्रचंड हाल आणि मुद्रांकविक्रेत्यांकडून सुरू असलेली लूट या दोन प्रमुख मुद्द्यांवर जिल्हाधिकार कार्यालयासमोर आंदोलने छेडण्यात आली होती.आंदोलनामध्ये आम आदमी पार्टी आणि आरटीआय कार्यकर्ते दिलीप जोग यांचा समावेश होता. देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७० वर्षे उलटून गेली, तरी नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचीत आहे. रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने नागरिकांना रस्त्यावरु न प्रवास करणे मुश्कील झाले आहे. खराब रस्त्यांमुळे रोजच अपघातांमध्ये वाढ होत आहे. त्याचा फटका सवर्सामान्यांच्या जीवाला बसत आहे. याबाबत प्रशासनासह लोकप्रतिनीधीही निष्क्र ीय असल्याचे आम आदमी पार्टीने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवदेनात नमुद केले आहे. जिल्हा रु ग्णालयाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामध्ये तातडीने सुधारणा करावी, असी मागणी त्यांनी केली.जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी निविदा काढण्यात आल्या; परंतु ११ आॅगस्टला निविदा मंजूर होण्यापूर्वीच २८ जुलैपासून संबंधित ठेकेदारांनी खड्डे भरण्यास सुरु वात केली आहे. त्यावर कोणाचेही निरीक्षण नाही. खड्डे भरण्याच्या कामासाठी सुमारे तीन कोटी ५० लाख रु पयांचा निधी खर्च केला जात आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते दिलीप जोग यांनी केला आहे. राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि सर्व नगरपालिकांनी २०१५-१६ आणि २०१६-१७ या कालावधीत जेवढे रस्ते बांधले आहेत. त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप जोग यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात केला आहे. याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. काही मुद्रांकविक्रे ते १०० रु पयांचा स्टँप हा ११० रु पयांना विकत आहेत. ही जनतेची सुरू असलेली लूट थांबवावी, यासाठी तक्र ारी केल्या. मात्र, त्यावर कोणीच कारवाई केली नसल्याचे जोग यांनी म्हटले आहे.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि १५ आॅगस्ट या स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजवंदनाचा कार्यक्र म पार पडतो. त्यामुळे आजच्या दिवशी पालकमंत्री प्रकाश मेहता ध्वजवंदनाला येतील. त्या वेळी आपल्या आंदोलनाची दखल घेतील, अशी भाबडी आशा आंदोलकांना होती. मात्र, पालकमंत्री प्रकाश मेहता यांनीच राष्ट्रीय कार्यक्र माला दांडी मारल्याने त्यांची निराशा झाली.