शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

जांभूळपाडा-कळंब मार्गावर मोरी खचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:33 IST

सुधागडामध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राबगाव /पाली : सुधागडामध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे पाली-खोपोली महामार्गचा रस्ता वाहून गेल्याची घटना ताजी जांभूळपाडा-कळंब मार्गावरील मोरी खचल्याने रस्ता धोकादायक बदला असून अपघातांची शक्यता वाढली आहे.या मोरीचे बांधकाम काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. जांभूळपाडा-कळंब या मार्गावर असलेली मोरी खचल्याने अनेक गावांचे संपर्क तुटण्याची शक्यता आहे. तसेच शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही समस्यांना तोड द्यावे लागणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेल्या मोरी लवकरात लवकर दुरुस्त करून जांभूळपाडा-कळंब रस्ता वाहतुकीसाठी पूर्वव्रत करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येतआहे.जांभूळपाडा-कळंब हा रस्ता अनेक गावाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून हा मार्ग घोडपापड, कळंब, मुळशी, कैलोशी, कणी धनगरवाडी, जाधववाडी, गाठेमाळ, तसेच या मार्गावरून नवघर, असरे, फलसुंडे, कासारवाडी या खेडे गांवांना जोडणारा आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व बाबींवर लक्ष देऊन खचलेल्या मोरीची तातडीने पाहणी करून संबंधित ठेकेदारांवरही कारवाई व्हावी, अशीही मागणी होत आहे. खचलेल्या मोरीचे काम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी पंचक्रोशीतल्या सर्व सामान्य जनतेतून होत आहे.