शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

जांभूळपाडा-कळंब मार्गावर मोरी खचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:33 IST

सुधागडामध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राबगाव /पाली : सुधागडामध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे पाली-खोपोली महामार्गचा रस्ता वाहून गेल्याची घटना ताजी जांभूळपाडा-कळंब मार्गावरील मोरी खचल्याने रस्ता धोकादायक बदला असून अपघातांची शक्यता वाढली आहे.या मोरीचे बांधकाम काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. जांभूळपाडा-कळंब या मार्गावर असलेली मोरी खचल्याने अनेक गावांचे संपर्क तुटण्याची शक्यता आहे. तसेच शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही समस्यांना तोड द्यावे लागणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेल्या मोरी लवकरात लवकर दुरुस्त करून जांभूळपाडा-कळंब रस्ता वाहतुकीसाठी पूर्वव्रत करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येतआहे.जांभूळपाडा-कळंब हा रस्ता अनेक गावाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून हा मार्ग घोडपापड, कळंब, मुळशी, कैलोशी, कणी धनगरवाडी, जाधववाडी, गाठेमाळ, तसेच या मार्गावरून नवघर, असरे, फलसुंडे, कासारवाडी या खेडे गांवांना जोडणारा आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व बाबींवर लक्ष देऊन खचलेल्या मोरीची तातडीने पाहणी करून संबंधित ठेकेदारांवरही कारवाई व्हावी, अशीही मागणी होत आहे. खचलेल्या मोरीचे काम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी पंचक्रोशीतल्या सर्व सामान्य जनतेतून होत आहे.