शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान घाटमार्गाच्या दुरुस्तीसाठी मिनीट्रेन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:06 IST

शटल फेरीही बाधित । रेल्वेसेवा खंडित झाल्याने पर्यटकांसह स्थानिकांमधून नाराजी

माथेरान : अतिवृष्टीमुळे नेरळ-माथेरान घाटमार्गावर दरडी कोसळून मोठे नुकसान झाले आहे आणि याच दुरुस्तीपायी अमन लॉज ते माथेरान धावणारी शटल फेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून पर्यटनावरही परिणाम होत आहे.पर्यटकांचे आकर्षण असले तरी मिनीट्रेनला नेहमीच तांत्रिक अडचणी येत असतात, त्यामुळे ही वाहतूक बहुतांश वेळी अनियमितपणे सुरू असते. नेरळ-माथेरान रेल्वेमार्गावर काही ठिकाणी दरडी कोसळून नुकसान झाले आहे.

रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार असून त्याकरिता जवळपास १८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांकडून समजते. अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल फेरीचा लाभ घेणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. तीन किलोमीटरच्या मार्गावर कुठल्याही प्रकारचा घाट सेक्शन नसतानाही केवळ इथे लोको शेड नसल्याने ही सेवा तूर्तास बंद करण्यात आली आहे. यापूर्वी अशी अडचण कधीच आली नसल्याचे स्थानिक सांगतात.मागील काळात शटल फेरी शुल्लक कारणावरून बंद करण्यात आल्यावर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा केल्यामुळे सुरू झाली होती. आताही पुन्हा बारणे यांना भेटून लवकरच शटल फेरी सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.- प्रसाद सावंत,गटनेते,माथेरान नगरपालिका 

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगड