शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

माथेरान घाटमार्गाच्या दुरुस्तीसाठी मिनीट्रेन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:06 IST

शटल फेरीही बाधित । रेल्वेसेवा खंडित झाल्याने पर्यटकांसह स्थानिकांमधून नाराजी

माथेरान : अतिवृष्टीमुळे नेरळ-माथेरान घाटमार्गावर दरडी कोसळून मोठे नुकसान झाले आहे आणि याच दुरुस्तीपायी अमन लॉज ते माथेरान धावणारी शटल फेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून पर्यटनावरही परिणाम होत आहे.पर्यटकांचे आकर्षण असले तरी मिनीट्रेनला नेहमीच तांत्रिक अडचणी येत असतात, त्यामुळे ही वाहतूक बहुतांश वेळी अनियमितपणे सुरू असते. नेरळ-माथेरान रेल्वेमार्गावर काही ठिकाणी दरडी कोसळून नुकसान झाले आहे.

रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार असून त्याकरिता जवळपास १८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांकडून समजते. अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल फेरीचा लाभ घेणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. तीन किलोमीटरच्या मार्गावर कुठल्याही प्रकारचा घाट सेक्शन नसतानाही केवळ इथे लोको शेड नसल्याने ही सेवा तूर्तास बंद करण्यात आली आहे. यापूर्वी अशी अडचण कधीच आली नसल्याचे स्थानिक सांगतात.मागील काळात शटल फेरी शुल्लक कारणावरून बंद करण्यात आल्यावर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा केल्यामुळे सुरू झाली होती. आताही पुन्हा बारणे यांना भेटून लवकरच शटल फेरी सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.- प्रसाद सावंत,गटनेते,माथेरान नगरपालिका 

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगड