शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

इंजिनीअरिंग निकालाचा गोंधळ अद्यापही सुरूच

By admin | Updated: August 6, 2014 01:12 IST

मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग सेमिस्टर आठच्या चार अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर झाला आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग सेमिस्टर आठच्या चार अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर झाला आहे. या चार शाखांमधील परीक्षांतील अनेक विद्याथ्र्याच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन स्कॅन झाल्या नाहीत. त्यामुळे अनेकांचा निकाल चुकीचा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे परीक्षा होऊन 65 दिवसांचा कालावधी उलटला तरी अनेक अभ्यासक्रमांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले असून इंजिनीअरिंगच्या निकालातील गोंधळ सुरूच राहिला आहे.
विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षेनंतर 45 दिवसांच्या आत निकाल जाहीर करणो बंधनकारक आहे. इंजिनीअरिंगची परीक्षा होऊन 65 दिवसांचा कालावधी उलटला तरी आठव्या सेमिस्टरसह पहिल्या सेमिस्टरचाही निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्याथ्र्यानी मंगळवारी कालिना कॅम्पसमधील परीक्षा भवनात गर्दी केली होती.
विद्यापीठातील सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेमिस्टर आठच्या विद्याथ्र्याच्या उत्तरपत्रिका व्यवस्थित स्कॅन झाल्या नसल्याने अनेक विद्याथ्र्याना नापास 
करण्यात आले असल्याचा आरोप, विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केला आहे. उत्तरपत्रिका स्कॅन करण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले असून त्यांनी या निकालातही गोंधळ घातला आहे. त्यामुळे विद्यापीठाने विद्याथ्र्याच्या भवितव्याशी खेळ मांडला असून विद्यापीठाने उत्तरतपासणीची  पद्धत बदलावी, असे वैराळ यांनी सांगितले. या प्रकरणी मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
 
च् जाहीर झालेल्या अभ्यासक्रमांच्या निकालात अनेकांचा  जाहीर झालेल्या अभ्यासक्रमांमधील अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने त्यांनीही विद्यापीठात धाव घेतली होती. त्यामुळे विद्यापीठात विद्याथ्र्याची एकच गर्दी झाली होती.