शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास होणार स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:11 IST

संडे अँकर । रविवारपासून १८ रुपयांची कपात : पावसाळी हंगामामुळे विस्कळीत झालेली वाहतूक होणार सुरळीत

रेवस, मांडवा सेवाही लवकरच सुरू होणार

भाऊचा धक्का-रेवस आणि मांडवा-मुंबई या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूकही पावसाळी हंगामात बंद केली जाते. मात्र, या दोन्ही मार्गावरील प्रवासी वाहतूक खराब हवामानामुळे सुरू करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी वाहतूक हवामान सुरळीत झाल्यावरच पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली.उरण : मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावरील पावसाळी हंगामासाठी वाढविण्यात आलेले तिकिटाचे दर १ सप्टेंबरपासून कमी करण्यात येणार आहेत. त्यामुळे या सागरी मार्गावरील प्रवास रविवारपासून १८ रुपयांनी स्वस्त होणार आहेत.पावसाळी हंगामासाठी या मार्गावरील विस्कळीत आणि अनियमित झालेली प्रवासीवाहतूक सुरळीत होणार असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी पी. बी. पवार यांनी दिली.मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावर उन्हाळी हंगामात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. मुंबईसाठी जवळचा आणि स्वस्तातील सागरी मार्ग असल्याने प्रवासीही शक्यतो याच मार्गाला पसंती देतात. दरवर्षी जून ते आॅगस्टदरम्यान पावसाळी हंगामासाठी तिकीटदरात वाढ केली जाते. तशी या हंगामासाठी तिकीटदरात ५५ रुपयांवरून ७३ रुपयांपर्यंत अशी तब्बल १८ रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, पावसाळ्यात वाढविण्यात आलेले तिकिटाचे दर १ सप्टेंबरपासून पुन्हा पूर्ववत होणार आहेत. 

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबई