शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

माथेरानकरांंना बेघर होऊ देणार नाही - रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 02:29 IST

हरित लवादाच्या कारवाईमुळे माथेरानमधील नागरिकांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्या निवाऱ्याची समस्या प्राधान्याने सोडवणार असून त्यांना बेघर होऊ देणार नसल्याचे आश्वासन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.

माथेरान : हरित लवादाच्या कारवाईमुळे माथेरानमधील नागरिकांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्या निवाऱ्याची समस्या प्राधान्याने सोडवणार असून त्यांना बेघर होऊ देणार नसल्याचे आश्वासन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. माथेरानमधील घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी चव्हाण यांची डोंबिवली येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. या प्रकरणी जिल्हाधिकारी, रायगडच्या अधीक्षकांशी चर्चा केली असून तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.स्थानिकांनी गरजेपोटी उभारलेली घरे वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठीशी उभे राहावे, अशी विनंती नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी केली. पिढ्यान्पिढ्या वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्रांच्या घरांवर हरित लवादाचा बुलडोझर फिरणार असल्याने सर्वांची झोप उडाली आहे. अनेकांनी गरजेनुसार इथे घरे बांधलेली आहेत. माथेरानचा संपूर्ण परिसर हा जवळपास १६७० एकरांचा आहे. त्यातील एकूण पन्नास एकरांत ही निवासी घरे आहेत. अनेकांची घरे ही नगरपालिकेच्या जागेत आहेत.वीस वर्षांपासून माथेरानचा विकास आराखडाही शासनाने तयार केलेला नाही. एकूण ४२८ लोकांच्या बांधकामांची यादी नगरपालिका मुख्याधिकारी सागर घोलप यांनी सादर केली आहे. परंतु माथेरानमधील नव्वद टक्के घरे ही २००१नंतरच बांधण्यात आलेली असल्याने संपूर्ण गावाची बांधकामे अनधिकृत आहेत.

टॅग्स :Matheranमाथेरान