शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोबाईल क्रमांक बदलाचा सर्वसामान्यांना फटका

By निखिल म्हात्रे | Updated: December 13, 2023 15:13 IST

रायगड जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात, वाड्या वस्त्यांमध्य सेवा पोहचविण्याचा प्रयत्न महावितरण विभाग करीत आहे.

अलिबाग - ग्राहकांशी थेट संपर्क व्हावा यासाठी महावितरण विभागामार्फत वोडाफोन कंपनीच्या विशिष्ट क्रमांकाचे मोबाईल सीमकार्ड अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच देण्यात आले होते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे क्रमांक बंद स्थितीत आहेत, त्याचा फटका जिल्ह्यातील ग्राहकांना बसू लागला आहे.

रायगड जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात, वाड्या वस्त्यांमध्य सेवा पोहचविण्याचा प्रयत्न महावितरण विभाग करीत आहे. वीज पुरवठा खंडीत होणे, तार तुटणे, विद्युत खांबाला गंज लागणे, खांब वाकणे अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी पूर्वी महावितरणच्या कार्यालयात जाऊन चपला झिजवाव्या लागत होत्या.थेट ग्राहकांशी संपर्क व्हावा यासाठी महावितरण विभागाने कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना 787576 या मालिकेचे मोबाईल क्रमांक दिले. यावर ग्राहक थेट अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत संपर्क साधून विजेच्या समस्या मांडू शकतात, अशी व्यवस्था केली. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र गेल्या काही दिवसांपासून महावितरणचे हे मोबाईल क्रमांक बंद आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी संपर्क होण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

आता नवे मोबाईल नंबर दाखलमहावितरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वोडाफोन कंपनीचे मोबाईल सीमकार्ड देण्यात आले होते. मात्र काही वेळा संपर्क होण्याची समस्या असल्याने ग्राहकांशी संपर्क न होण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे महावितरण कंपनीने आता एअर टेल कंपनीचे मोबाईल सीमकार्ड अधिकाऱ्यांसह वायरमनला देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत अलिबाग, रोहा, पनवेल ग्रामीण व पेण विभागातील कार्यालयात सुमारे 170 जणांना 9029 या मालिकेचे क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्राहक या क्रमांकावर वीज कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकतात, अशी माहिती महावितरण कंपनीच्या कार्यालयातून देण्यात आली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणalibaugअलिबाग