शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पर्यावरण संवर्धनात खारीचा वाटा.., एक हजार कागदी पिशव्या करून केले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 21:17 IST

प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदी ही आपल्याच भविष्यासाठी अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेतून शाळेतील शिक्षक आणि पालक यांनी सुचवलेल्या कल्पनेची अंमलबजावणी शाळेची परीक्षा संपल्यावर सुट्टीची सदुपयोग करून इयत्ता सातवीमधील सात विद्यार्थिनींनी कागदी पिशव्या तयार करून केली आहे.

- जयंत धुळपअलिबाग- प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदी ही आपल्याच भविष्यासाठी अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेतून शाळेतील शिक्षक आणि पालक यांनी सुचवलेल्या कल्पनेची अंमलबजावणी शाळेची परीक्षा संपल्यावर सुट्टीची सदुपयोग करून इयत्ता सातवीमधील सात विद्यार्थिनींनी कागदी पिशव्या तयार करून केली आहे. केवळ पिशव्या तयार केल्या नाहीत तर अलिबाग शहरातील भाजी विक्रेत्या आणि मेडिकल शॉप्स मध्ये ४० पिशव्याचा एक गठ्ठा प्रत्यक्ष जाऊन त्यांना सुपूर्त करून या मुलींनी या सर्वाना अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे.येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या इयत्ता सातवीची परीक्षा दिलेल्या या सात विद्यार्थिनींमध्ये मृणालिनी चंद्रशेखर-कीर्ती साठ्ये, मृण्मयी मंगेश-मृदुला टिबे, प्रीती प्रभू-शकुन मेहता, आसावरी प्रल्हाद-प्रणिता म्हात्रे, श्रावणी राकेश-यशवंती सरतांडेल, तन्वी रुपेश-ऋजुता पाटील आणि पर्णवी दिनेश-दर्शना पाटील यांचा समावेश आहे.आमच्या आयुष्यात आम्हाला प्रदूषणमुक्त पर्यावरण हवे आहे, ते निर्माण करण्याची जबाबदारी आमचीच आहे आणि म्हणूनच आम्ही हा उपक्रम करित आहोत, असा सुप्त संदेश देणा-या या सातही विद्यार्थिनी आपला हा उपक्रम पुढेही सुरू ठेवणार आहेत. रविवारी अलिबाग बाजारपेठेत त्यांनी तयार केलेल्या पिशव्याचे वाटप केले, त्यावेळी नागरिकांनी त्यांचे आवर्जून कौतुक केले.

टॅग्स :Raigadरायगड