शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कर्जत रेल्वेस्थानकातील जलवाहिनी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 03:28 IST

दुरुस्तीची मागणी : फलाट क्रमांक तीनवर साचले पाणी

कर्जत : रेल्वेस्थानकावरील जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असून, स्थानकावर पाणी साचल्याने त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे, यामुळे या जलवाहिनीची लवकर दुरु स्ती करावी, जेणेकरून प्रवाशांना होणारी गैरसोय दूर होईल, अशी मागणी कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

कर्जत रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक तीनवर ही जलवाहिनी फुटली आहे, त्यामुळे जलवाहिनीमधून पाणी फलाटावर येत आहे व ते साचून डबके तयार होत आहे, याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. फलाट क्रमांक तीनवर कर्जत-खोपोली, खोपोली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच काही एक्स्प्रेस गाड्या ये-जा करीत असतात, यामुळे फलाट क्रमांक तीनवर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते; परंतु गेल्या काही दिवसांपासून फलाट क्र मांक तीनवर जलवाहिनी फुटल्यामुळे फलाटावर पाणी साचत आहे व पाण्याचे डबकेसुद्धा तयार होत आहे. यामुळे प्रवाशंना त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये वरिष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना जास्तच त्रास सहन करावा लागत आहे. फलाटावरील फुटलेली जलवाहिनी त्वरित दुरुस्त करून प्रवाशांची गैसोय दूर करावी, अशी मागणी कर्जतचे पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. 

टॅग्स :RaigadरायगडKarjatकर्जत