शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटी बंदरातील अधिकारी, कर्मचारी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:33 IST

जेएनपीटी बंदराला देशी-विदेशी, व्हीआयपी आणि उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या भेटी देण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. बंदरात सातत्याने वाढत चाललेल्या या विदेशी पाहुण्यांच्या सरबराईसाठी अधिकारी आणि

उरण : जेएनपीटी बंदराला देशी-विदेशी, व्हीआयपी आणि उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या भेटी देण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. बंदरात सातत्याने वाढत चाललेल्या या विदेशी पाहुण्यांच्या सरबराईसाठी अधिकारी आणि कर्मचाºयांची फौज तैनात करावी लागत असल्याने बंदराच्या कामावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. जेएनपीटी बंदराचे काम करायचे की दररोज येणाºया देशी-विदेशी पाहुण्यांच्या सरबराईचे काम करायचे अशी विचारणा आता वैतागलेल्या अधिकारी व कर्मचाºयांकडून होवू लागली आहे.केंद्र सरकारने आता जेएनपीटी बंदर पर्यटन स्थळ म्हणून घोषणा करण्याची उपरोधिक मागणी संतप्त अधिकारी, कर्मचारीवर्गाकडून केली जात आहे. जेएनपीटी देशातील अग्रेसर बंदर आहे. देशातील नंबर वन अशी ख्याती असलेल्या या जेएनपीटी बंदराला भेटी देणाºया देशी-विदेशी पाहुण्यांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. यामध्ये देशी-विदेशी शिष्टमंडळापासून राजकारणी ते पंतप्रधान, राष्टÑपतींचाही समावेश असतो. जेएनपीटी बंदराचे चालणारे कामकाज, विकासकामांची पाहणी करण्यासाठी येणाºया उच्चस्तरीय शिष्टमंडळाची सुरक्षा व्यवस्था, त्यांची येण्या-जाण्याची व स्वागतासाठी आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या सरबराईच्या व्यवस्थेसाठी जेएनपीटी प्रशासनाच्या कर्मचाºयांपासून उच्च पदस्थ अधिकाºयांपर्यंत कामाला जुंपले जाते.उच्चस्तरीय शिष्टमंडळ, वजनदार राजकीय व्यक्ती किंवा देशी-विदेशी पंतप्रधान, राष्टÑपती यासारख्या भेटीत तर पुरते जेएनपीटी प्रशासन वेठीस धरले जाते. कें द्र सरकारही आलेल्या देशी-विदेशी व्हीआयपी पाहुण्यांना शिष्टमंडळाची संख्या वाढतच चालली असल्याचा आरोप उच्चस्तरीय अधिकाºयांकडून होवू लागलाआहे.नुकतीच शनिवारी लॅटव्हियाचे पंतप्रधान मारिस कुयिन्स्की आणि त्याच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भेट दिली. त्यामुळे आता जेएनपीटी कर्मचारी, अधिकाºयांना बंदराचे कामकाज सोडून भेटी देणाºया व्हीआयपी शिष्टमंडळाच्या शिष्टाईलाच अधिक वेळ देण्याची पाळी आली आहे. सातत्याने कराव्या लागणाºया व्हीआयपींच्या सरबराईमुळे आता जेएनपीटी प्रशासनाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे काही उच्चस्तरीय अधिकाºयांचे म्हणणे आहे. कार्यालयीन वेळेत कामकाज शक्य होत नसल्याने बहुतांश काम घरी जावून करावे लागत असल्याची खंतही अधिकारी, कर्मचाºयांकडून व्यक्त केली जात आहे.केंद्र सरकारही उठसूट आलेल्या व्हीआयपींना जेएनपीटीचा रस्ता दाखवित असल्याने जेएनपीटी बंदर आता पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे अशी उपरोधिक टीकाही वरिष्ठ अधिकाºयांकडून होवू लागलीआहे.